वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या काळात अन्य वर्तमानपत्रांनी दिलेली प्रसिद्धी !
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या काळात, म्हणजे १६ ते १९ जून या कालावधीत महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील अन्य वर्तमानपत्रांमध्ये मिळालेली प्रसिद्धी
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या काळात, म्हणजे १६ ते १९ जून या कालावधीत महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील अन्य वर्तमानपत्रांमध्ये मिळालेली प्रसिद्धी
गोव्यातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणार्यांची पाळेमुळे खणून काढा !
भारत स्वतंत्र झाल्यानंतर शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार थांबलेला नाही. शासकीय कार्यालये, शाळा यांमध्ये योग आणि अध्यात्म यांचे शिक्षण दिल्यास भ्रष्टाचार रोखता येईल. अध्यात्म ही भारताची शक्ती आहे. शासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
कोणत्याही राज्यात होत नसेल, एवढे हिंदूंचे धर्मांतर छत्तीसगड राज्यात चालू आहे. यात मागील ४ वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. ख्रिस्ती धर्मप्रचारक पैसे आणि रेशन यांचे प्रलोभन देऊन महिलांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे संथगतीने चालू असलेल्या कामाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंना कुणावरही अवलंबून रहाता येणार नाही. हिंदु धर्म आणि मंदिरे यांवर आक्रमण करणार्यांना हिंदूंनी सोडू नये. हिंदूंनी कुणावर आक्रमण करू नये; मात्र स्वत:च्या रक्षणासाठी हिंदूंना सिद्ध रहायला हवे.
अखंड हिंदुस्थान हे हिंदु राष्ट्रच आहे; परंतु त्याला ‘सेक्युलर’ ठरवले जात आहे. भारतातील संप्रदाय हिंदु धर्माप्रमाणे आचरण करतात. त्यामुळे सर्व जण हिंदूच आहेत.
‘हलाल’च्या माध्यमातून हिंदूंच्या विरोधात ‘अर्थव्यवस्था’ निर्माण झाली आहे. यामुळे राष्ट्र आणि हिंदु धर्मविरोधी शक्तींचे जाळे संपूर्ण देशभर पसरले आहे. या संकटाच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंनी जातींमधील भेद विसरून एकत्र यायला हवे.
शिक्षण खाते पाठ्यपुस्तके पडताळत नाही का ? असे प्रकार काँग्रेसच्या काळात होत असत. भाजपच्या राज्यात असे अपेक्षित नाही !
पंचायत क्षेत्रात पंचायतीच्या अनुज्ञप्तीविना बांधकामे चालू आहेत आणि ती बंद करण्यास पंचायत काहीच पुढाकार घेत नाही. सरकारने याची नोंद घेऊन पंचायत विसर्जित करावी, अशी मागणी रूमडामळ येथील पंच विनायक वळवईकर यांनी केली आहे.