विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवा !  – प्रकाश नाईक, माहिती अधिकारी, गोवा

राष्ट्रीय एकता बळकट करण्यासाठी आणि आपली कला अन् संस्कृती आणि मातृभाषेचे संवर्धन अन् समृद्धी साधण्यासाठी मुलांमध्ये बाल्यावस्थेपासूनच एकता आणि राष्ट्रप्रेम यांची ज्योत जागवणे आवश्यक असल्याचे श्री. प्रकाश नाईक यांनी सांगितले.

कणकवली शहरातील मुंबई-गोवा महामार्गाच्या हद्दीत येणारी बांधकामे पाडली जाणार

कणकवली शहरात मुंबई-गोवा महामार्गाचे काम अखेरच्या टप्प्यात आले असतांनाच महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्गाच्या हद्दीत येणारी (‘राईट ऑफ वे’च्या येणारी) बांधकामे काढण्याविषयी हालचाली गतीमान झाल्या आहेत.

मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पग्रस्तांवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात मनसे आंदोलन करणार

‘गरज सरो, वैद्य मरो’, अशी भूमिका प्रशासन घेत असल्याचा आरोप विविध ठिकाणचे प्रकल्पग्रस्त करत आहेत. प्रशासनाची अशीच भूमिका राहिली, तर भविष्यात नवीन प्रकल्प राबवणे कठीण होईल.