S Jaishankar Slams Bangladesh : भारताशी कोणत्या प्रकारचे संबंध हवेत, हे बांगलादेशाने प्रथम ठरवावे !
बांगलादेशानेच नाही, तर भारतानेही हे ठरवणे आवश्यक आहे. बांगलादेशात अजूनही प्रतिदिन हिंदूंवर आक्रमणे होत आहेत आणि भारत निष्क्रीय आहे, असेच जगभरातील हिंदू पहात आहेत !