संपादकीय : न संपणार्या यातना !
मागील वर्षी ४ ऑगस्टपासून अल्पसंख्य समुदायांविरुद्ध झालेल्या बहुतेक घटना ‘राजकीय स्वरूपा’च्या होत्या. त्या धार्मिक नव्हत्या, असे हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळणारे वक्तव्य बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने केले आहे.
मागील वर्षी ४ ऑगस्टपासून अल्पसंख्य समुदायांविरुद्ध झालेल्या बहुतेक घटना ‘राजकीय स्वरूपा’च्या होत्या. त्या धार्मिक नव्हत्या, असे हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळणारे वक्तव्य बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने केले आहे.
हिंदूंचा नरसंहार करणार्या सुर्हावर्दीचा बांगलादेशाच्या पाठ्यपुस्तकात धडा !
बांगलादेश आता कट्टर इस्लामी देश झाला आहे. तेथे अन्य धर्मियांना आता कोणतेच अधिकार आणि अस्तित्व नसणार. त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार झाले, तरी त्याचे समर्थन वेगवेगळ्या कारणांद्वारे केले जाणार, हेच यातून पुन्हा स्पष्ट होते !
बांगलादेशातील असुरक्षित हिंदू आणि त्यांची मंदिरे !
बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार होणे कुणीच थांबवू शकत नाहीत, असेच चित्र दिसते, हे जगभरातील हिंदूंसाठी लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदूंनी एकत्र येऊन ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी व्यूहरचनात्मक सिद्धता करणे आवश्यक !
अशी मागणी आणि आंदोलन का करावे लागते ? सरकार स्वत:हून का कारवाई करत नाही ?
बांगलादेशातील हिंदूंना कुणीही वाली नसल्याने त्यांचा नरसंहार अटळ आहे !
असे धाडस भारत दाखवण्याची शक्यता अल्प आहे. भारतातील घुसखोर बांगलादेशी मुसलमानांनी गेल्या २५ वर्षांत हाकलू न शकणारे सर्वपक्षीय शासनकर्ते भारतासाठी लज्जास्पदच होत !
अमेरिकेतील बांगलादेशी हिंदू, बौद्ध आणि ख्रिस्ती यांनी डॉनल्ड ट्रम्प यांना केली विनंती !