Delhi Blast : फरीदाबाद (हरियाणा) येथील अल्-फलाह विद्यापिठाची १४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
देहली बाँबस्फोटाच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई
देहली बाँबस्फोटाच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई
बंगालमध्ये गाजलेल्या कोळसा घोटाळ्याचे लोण आता थेट गोव्याच्या गेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पोचले आहे. राजकीय सल्लागार संस्था ‘आय-पॅक’ यांनी कोळसा घोटाळ्यातील किमान २० कोटी रुपये ‘हवाला’मार्गे गोव्यात वळवल्याचा खळबळजनक आरोप ईडी ने केला आहे.
हिंदूंच्या मंदिरांच्या सरकारीकरणाचा परिणाम जाणा ! मुख्य पुजार्याला अटक होत असेल, तर मंदिर समितीतील सरकारनियुक्त लोक किती भ्रष्ट असतील, याची कल्पना करता येईल. त्यामुळे आतातरी सरकारीकरणाला प्राणपणाने विरोध करा !
ही कारवाई बनावट सरकारी नोकरी नियुक्ती पत्रांच्या घोटाळ्याशी, तसेच कोळसा घोटाळा प्रकरणासंबंधित मनी लॉन्ड्रिंग (काळ्या पैशाला पांढरा करण्याची प्रक्रिया) प्रकरणात केली आहे.
केवळ भूमी हस्तांतर नको, तर हा प्रकार करणार्या संस्थेतील संबंधितांवर कठोर कारवाईही व्हायला हवी !
२ आठवड्यांपूर्वी याच प्रकरणात नवीन गुन्हा नोंदवण्यात आला होता. सध्या या प्रकरणाची सुनावणी होणार नाही. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना न्यायालयात उपस्थित रहावे लागणार नाही.
काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचारी, गुन्हेगार, राष्ट्रघातकी आदी लोकांचा भरणा असलेला पक्ष असून तो लोकशाहीला कलंक आहे. अशा पक्षावर बंदी घालणे आवश्यक !
साम्यवादी गुन्हेगारीपासून ते भ्रष्टाचारापर्यंतच्या कृत्यांत नेहमी पुढे असतात, हे दर्शवणारी घटना ! असे समाजघातकी सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे, हेच देशहिताचे आहे !
‘विंजो’कडे असलेली एकूण ५०५ कोटी रुपये किमतीची मालमत्ता गोठवण्यात आली आहे.
ही सर्व संपत्ती जप्त करून हे विद्यापीठ आता पाडून टाकणेच योग्य आहे ! तसेच देशातील अशा सर्व इस्लामी विद्यापिठांची याच दृष्टीने युद्धपातळीवर चौकशी चालू केली पाहिजे !