श्री लक्ष्मीचे रक्षण करा !
महिलांच्या रक्षणासाठी वरवरचे नाही, तर युद्धपातळीवर ठोस प्रयत्न करणे आवश्यक आहे !
महिलांच्या रक्षणासाठी वरवरचे नाही, तर युद्धपातळीवर ठोस प्रयत्न करणे आवश्यक आहे !
सण-उत्सव कोणत्याही धर्माचा असो, त्यातून प्रदूषण होत असेल, तर ते रोखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचा शुद्ध हेतू प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सरकार यांनी बाळगायला हवा. केवळ हिंदु सणांच्या वेळी आवई उठवायची आणि वर्षभर होणार्या प्रदूषणाकडे डोळेझाक करायची ? अशाने प्रदूषण थांबणार नाही.
तमिळनाडूमधील जनतेत हिंदुत्वाची विचारसरणी रुजवण्यासाठी व्यापक चळवळ उभारणे आवश्यक !
विधानसभेत अश्लील हावभाव करून दायित्वशून्य विधाने करणारे मुख्यमंत्रीपदी असणे, ही लोकशाहीची शोकांतिका !
हवेचा गुणवत्ता निर्देशांक सर्वाधिक, म्हणजे ७०० इतका नोंदवला गेला. निर्देशांक ७०० असणे, ही अत्यंत गंभीर स्थिती आहे.
देशातील प्रत्येक मदरशात हिंदु मुलांचे प्रवेश झाले आहेत का ? ते शोधून त्वरेने त्यांना योग्य शाळेत पाठवले पाहिजे !
समाजात हिंसाचार करून सार्वजनिक अथवा खासगी संपत्तीची हानी करणार्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे !
दुबई येथील कोण मोठे धनाढ्य अशांना पाठिंबा देतात ? त्यांना भारतात फरफटत आणण्याची; देशाचा सर्वांत मोठा आतंकवादी दाऊद, ज्याचा प्रत्येक ठिकाणी सहभाग असतो, त्याच्या मुसक्या आवळण्याची धमक शासनकर्त्यांनी बाळगणे आवश्यक आहे, तरच जनतेला लुटणार्या या संघटित गुन्हेगारीचे उच्चाटन होऊ शकेल !
देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ‘मला सर्वाेच्च न्यायालयाला ‘तारखांवर तारखा देणारे न्यायालय’ बनवायचे नाही’, अशा शब्दांत अधिवक्त्यांना फटकारले. यावरून आजही स्थिती काही वेगळी नाही, हेच स्पष्ट होते. यामागे विविध कारणे आहेत. त्याचा अभ्यासही झाला आहे.
तरुणांनी संघटित प्रयत्न करून राष्ट्रोत्कर्षाचे महत्कर्तव्य आणि ‘भारताला महासत्ता बनवणे’, हे व्यापक ध्येय बाळगून कार्यतत्पर व्हावे !