प्रदूषण नियंत्रण; पण सोयीनुसार !

सण-उत्‍सव कोणत्‍याही धर्माचा असो, त्‍यातून प्रदूषण होत असेल, तर ते रोखण्‍यासाठी आवश्‍यक ती उपाययोजना करण्‍याचा शुद्ध हेतू प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सरकार यांनी बाळगायला हवा. केवळ हिंदु सणांच्‍या वेळी आवई उठवायची आणि वर्षभर होणार्‍या प्रदूषणाकडे डोळेझाक करायची ? अशाने प्रदूषण थांबणार नाही.

तमिळनाडूत हिंदुत्‍वाची आवश्‍यकता !

तमिळनाडूमधील जनतेत हिंदुत्‍वाची विचारसरणी रुजवण्‍यासाठी व्‍यापक चळवळ उभारणे आवश्‍यक !

निर्लज्‍ज नितीश !

विधानसभेत अश्‍लील हावभाव करून दायित्‍वशून्‍य विधाने करणारे मुख्‍यमंत्रीपदी असणे, ही लोकशाहीची शोकांतिका !

प्रदूषणग्रस्‍त देहली !

हवेचा गुणवत्ता निर्देशांक सर्वाधिक, म्‍हणजे ७०० इतका नोंदवला गेला. निर्देशांक ७०० असणे, ही अत्‍यंत गंभीर स्‍थिती आहे.

मदरशातील हिंदु विद्यार्थी !

देशातील प्रत्‍येक मदरशात हिंदु मुलांचे प्रवेश झाले आहेत का ? ते शोधून त्‍वरेने त्‍यांना योग्‍य शाळेत पाठवले पाहिजे !

काँग्रेस राज्यातील घोटाळा !

दुबई येथील कोण मोठे धनाढ्य अशांना पाठिंबा देतात ? त्यांना भारतात फरफटत आणण्याची; देशाचा सर्वांत मोठा आतंकवादी दाऊद, ज्याचा प्रत्येक ठिकाणी सहभाग असतो, त्याच्या मुसक्या आवळण्याची धमक शासनकर्त्यांनी बाळगणे आवश्यक आहे, तरच जनतेला लुटणार्‍या या संघटित गुन्हेगारीचे उच्चाटन होऊ शकेल !

तारखांवर तारखा !

देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ‘मला सर्वाेच्च न्यायालयाला ‘तारखांवर तारखा देणारे न्यायालय’ बनवायचे नाही’, अशा शब्दांत अधिवक्त्यांना फटकारले. यावरून आजही स्थिती काही वेगळी नाही, हेच स्पष्ट होते. यामागे विविध कारणे आहेत. त्याचा अभ्यासही झाला आहे.

बोले तैसा चाले…!

तरुणांनी संघटित प्रयत्न करून राष्ट्रोत्कर्षाचे महत्कर्तव्य आणि ‘भारताला महासत्ता बनवणे’, हे व्यापक ध्येय बाळगून कार्यतत्पर व्हावे !