संपादकीय : भारतावरील टीकेचे वास्तव
पेप्सिको’च्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी यांनी भारताच्या व्यवस्थेसंदर्भात नुकतीच केलेली विधाने गांभीर्याने चर्चा करण्यासारखी आहेत. त्यांच्या कर्तृत्वाविषयी दुमत असण्याचे कारण नाही;
पेप्सिको’च्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी यांनी भारताच्या व्यवस्थेसंदर्भात नुकतीच केलेली विधाने गांभीर्याने चर्चा करण्यासारखी आहेत. त्यांच्या कर्तृत्वाविषयी दुमत असण्याचे कारण नाही;
वर्ष १९६० ते १९९० हा मराठी साहित्य, रंगभूमी, संगीत आणि महाराष्ट्राच्या कलाविश्वातील सर्वच कला यांचा सुवर्णकाळ होता, असेच म्हणावे लागते. हा काळ ज्या मराठी रसिक प्रेक्षक आणि कलाप्रेमी यांनी अनुभवला
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने ‘सिंधू जल वाटप करार’ रहित करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्याप्रमाणे केलेली कृती पाकिस्तानच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. भारताने पाकिस्तानचे पाणी बंद करून त्याची दुखरी नस दाबली आहे.
कोळसा, तेल आणि वायू यांच्या ज्वलनामुळे पृथ्वीचे तापमान पूर्व-औद्योगिक काळाच्या तुलनेत अनुमाने १.४ अंश सेल्सियसने वाढले आहे.
निसर्गाचे रक्षण हे केवळ सरकारचे दायित्व नाही, ते प्रत्येक नागरिकाचे, विशेषतः हिंदु समाजाची समष्टी साधना आहे. हिंदु धर्मात निसर्ग, पर्वत आणि नद्या यांना ‘देवता’ मानले गेले आहे.
श्रीराममंदिरात झालेला हा अपहार भविष्यात पुन्हा होऊ नये, यासाठी मंदिराचे सरकारीकरण करण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत.
या खटल्याचे वैशिष्ट्य, म्हणजे अवघ्या पावणे दोन महिन्यांत खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन अंतिम निकाल लागणार आहे.
२४ जून या दिवशी पारपत्र सेवा दिवस झाला. त्या निमित्ताने एका चर्चेच्या वेळी परराष्ट्र मंत्रालयाने पारपत्र हा भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचे सांगितले आणि एकच गोंधळ उडाला.
स्त्रीद्वेषी विनोद करणार्याचा जीव घेऊ पहाणारा आणि हत्या करणार्या तरुणीला वाचवणारा असा दुतोंडी स्त्रीवाद समाजासाठी कितपत योग्य ?
पुण्यातील नदीप्रदूषणाला श्री गणेशमूर्ती विसर्जन नव्हे, तर पुणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार कारणीभूत आहे, हे जाणा !