‘पंढरपूर कॉरिडॉर’च्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची चेतावणी

वाराणसी येथे कॉरिडॉरमुळे अनेक प्राचीन मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. त्याच पद्धतीने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर सुंदर दिसावा, यासाठी ‘कॉरिडॉर योजना’ सिद्ध केली जात आहे.

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या निवासस्थानी सुरक्षा प्रदान करण्यावरून देहली उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न

भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी हे केवळ खासगी नागरिक नाहीत, तर सरकारने त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान दिली आहे. त्यांच्या खासगी निवासस्थानी सुरक्षा देण्याची योजना कशी आहे ?,  असा प्रश्‍न देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला.

विठ्ठल मंदिर सरकारीकरणातून मुक्त होण्यासाठी वारकर्‍यांचा पुढाकार अपेक्षित !

देशातील कोट्यवधी हिंदू आणि त्यांच्या संघटना यांपैकी केवळ डॉ. स्वामी हेच एकटे यासाठी प्रयत्न करत आहेत, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे !

डॉ. स्वामी पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी ७ ऑक्टोबरला न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार !

देशातील कोट्यवधी हिंदू आणि त्यांच्या संघटना यांपैकी केवळ डॉ. स्वामी हेच एकटे यासाठी प्रयत्न करत आहेत, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे !

राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘समाजवाद’ शब्द हटवा !

अशी मागणी का करावी लागते ? केंद्र सरकारने स्वतःहून हे शब्द हटवले पाहिजेत, असेच राट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना वाटते !

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण रहित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका करणार ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, भाजप

या वेळी ‘डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांना आम्ही पंढरपूर येथे येण्याचे निमंत्रण दिले असून त्यांनी ते स्वीकारले आहे’, असे देवव्रत राणा महाराज वास्कर यांनी सांगितले.

‘रामसेतू’ चित्रपटावरून डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केली अभिनेते अक्षय कुमार यांच्या अटकेची मागणी !

‘रामसेतू’ या आगामी हिंदी चित्रपटात रामसेतूचे सूत्र चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचा दावा डॉ. स्वामी यांनी केला आहे.

ज्या मुसलमानांना ‘दारूल इस्लाम’ हवा आहे ते भारतात राहु शकत नाहीत, हे फाळणीच्या वेळी स्पष्ट करायला हवे होते ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

हिंदूंकडूनही चूक झाली आहे. वर्ष १९४७ मध्ये फाळणीच्या वेळीच हे स्पष्ट करायला हवे होते की, ज्या मुसलमानांना ‘दारूल इस्लाम’ हवा आहे, ते भारतात राहु शकत नाहीत.

विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण रहित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

डॉ. स्वामी यांचा अभिनंदनीय निर्णय ! सर्वच विठ्ठलभक्तांनी याचे समर्थन करावे !

भारतात हिंदु आणि मुसलमान यांचा सभ्य समाज निर्माण करण्यासाठी पाकचे ४ तुकडे करा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

असे ट्वीट भाजपचे वरिष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी कन्हैयालाल यांच्या हत्येच्या प्रकरणावरून केले आहे.