सांखळी येथे दीड लाख रुपयांचे अमली पदार्थ कह्यात

गोव्यात अमली पदार्थ आता समुद्रकिनार्‍यांवरून अंतर्गत भागात !

‘नेटफ्लिक्स’वर प्रकाशित ‘लूडो’ चित्रपटातूनही हिंदु देवी-देवतांचे विडंबन !

हिंदूंच्या श्रद्धा, प्रथा-परंपरा यांचा ऊठसूठ अनादर करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा कायदा लवकरात लवकर करून हिंदूंना न्याय द्यावा, अशी केंद्र सरकारकडून अपेक्षा !

महाराष्ट्रात लाचखोरी आणि इतर भ्रष्टाचाराचे सर्वाधिक प्रलंबित खटले पुण्यात

गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण अल्प असल्यामुळे त्यांना कायद्याचा धाक राहिला नाही. यावर सरकारने तात्काळ उपाययोजना काढावी, ही अपेक्षा !

म्हैसुरू (कर्नाटक) येथे दलिताचे केस कापणार्‍या केशकर्तनालयाच्या मालकाला ५० सहस्र रुपयांचा दंड आणि सामाजिक बहिष्कार

हिंदु धर्मात ईश्‍वरनिर्मित वर्णाश्रमव्यवस्था आहे आणि त्यात जाती नाहीत. जाती या मनुष्याने निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे ईश्‍वरी राज्यात म्हणजेच हिंदु राष्ट्रात अशा प्रकारचा जातीभेद नसल्याने कुणावरही अन्याय होणार नाही !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून खाली खेचण्याचे ‘गोंयचो एकवट’ संघटनेच्या बैठकीत आवाहन

कॅप्टन व्हिरियेटा फर्नांडिस यांना गोव्यात राहून फादर स्टेन स्वामी यांचा नक्षलवाद्यांशी संबंध होता कि नाही, हे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेपेक्षा अधिक कळते का ?

मी कोणत्याही आर्थिक गुन्ह्यात अडकलो नाही ! – प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेना

मी कोणत्याही आर्थिक गुन्ह्यात अडकलो नाही. जो अडकलेला नसतो तोच विरोधकांना ठामपणे उत्तर देत असतो. भविष्यात असे अजून प्रसंग आले, तरी सामोरे जाण्याची सिद्धता आहे – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक

सिंधुदुर्गनगरी येथे एका पोलिसाच्या घरातून दुसर्‍या पोलिसाच्या मुलानेच केली दागिन्यांची चोरी

पोलीस वसाहतीत रहाणार्‍या ओंकार राजू माळगे याला अटक करून गुन्हा नोंद करण्यात आला.

तमिळनाडूमध्ये हिंदु महासभेच्या नेत्याची अज्ञातांकडून घराबाहेर हत्या

काही मासांपूर्वी पोलिसांनी सुरक्षेची मागणी फेटाळली होती ! देशात हिंदुत्वनिष्ठांच्या होणार्‍या हत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

देहलीमध्ये बुरखाधारी महिलेकडून दुकानदाराशी झालेल्या वादातून गोळीबार !

एका बुरखाधारी धर्मांध महिलेकडेही आता पिस्तुले असतात आणि ती गोळीबार करते !

कट्टरतावादी इस्लामी विचारधारेला आळा घालण्यासाठी फ्रान्समध्ये लवकरच होणार कायदा !

गेल्या ३ दशकांत सहस्रावधी आतंकवादी आक्रमणे सोसूनही त्यावर हातावर हात ठेवून गप्प बसलेला भारत !