देशी गायींच्या संख्येत होत असलेली लक्षणीय घट चिंताजनक

वर्ष २०२० मध्ये एकूण गायीत भारतीय गायींची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली असून त्याविषयी चिंता करण्याचे तर कुणाच्या लक्षातही येतांना दिसत नाही.

(म्हणे) ‘मी आतापर्यंतच्या सर्वांत स्वादिष्ट गोमातेला तळून खाल्ले !’

हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणार्‍या काँग्रेसचा राजकीय अंत होण्याची वेळ समीप आली आहे, हे तिने लक्षात घ्यावे !

गुजरातमध्ये ‘लम्पी’ या त्वचारोगामुळे ९९९ गोवंशियांचा मृत्यू

राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये हा रोग पसरत आहे. यामुळे आतापर्यंत ३७ सहस्रांहून अधिक गोवंश बाधित झाले आहेत. या रोगापासून रक्षण होण्यासाठी २ लाख ६८ पशूंना लस टोचण्यात आली आहे.

गोमूत्रापासून रोगमुक्ती !

देशी गायीचे मूत्र गुणकारी असते. बालकांच्या बाळगुटीमध्ये जर गोमूत्राचे काही थेंब मिसळून पाजले, तर बाळाला अनेक रोगांपासून विशेषतः पोटाच्या विकारापासून मुक्ती मिळते.

छत्तीसगड सरकार शेणानंतर आता गोमूत्र खरेदी करणार !

शेणाद्वारे खत, तर गोमूत्राद्वारे कीटकनाशक बनवण्यात येणार !

गायीचे पाय बांधून तिच्यावर बलात्कार करणारा शहरे आलम याला अटक

अशा वासनांधांना शरीयत कायद्याप्रमाणे खड्ड्यामध्ये कमरेपर्यंत गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

नागपूर येथे आजपासून २ दिवसांचे चर्चासत्र चालू !

गोविज्ञान अनुसंधान केंद्राद्वारे ‘पंचगव्यद्वारे कर्करोगावर प्रभावी उपचार’ या विषयावर देवलापार येथील सेवाधाममध्ये ८ आणि ९ जुलै या दिवशी सकाळी ९ वाजता राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गोवंशियांची अवैध वाहतूक करू नये ! – सोलापूर पोलीस

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुणीही गोवंशीय प्राण्यांची अवैध वाहतूक करू नये, तसेच गोवंशीय प्राण्यांचा बळी देऊ नये. अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलिसांना संपर्क साधावा.

धर्मांधाला गोशाळेत सेवा करण्याची शिक्षा देणारा उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाचा निवाडा !

अशा अटी घालणे, हे हास्यास्पद होणार नाही का ? या संधीचा लाभ घेऊन धर्मांध गोमातेच्या जिवाला धोका पोचवणार तर नाही ना ? हा विचार व्हायला पाहिजे, असे गोभक्तांना वाटले, तर त्यात चूक काय ?

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

वास्तुदेवतेला प्रसन्न केल्यामुळे घरात चांगली स्पंदने निर्माण होतात. ती स्पंदने देवतेचे तत्त्व आकर्षित करतात. मागील काही लेखांमध्ये आम्ही तुम्हाला वास्तूशी संबंधित काही सूत्रे सांगितली. या लेखात वास्तूमध्ये गोमाता असणे का आवश्यक आहे, हे सांगते.