‘अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ सोलापूर’च्या वतीने वसुबारसनिमित्त गोपूजन !

वेणुगोपाल पंतलु म्हणाले, ‘‘गोमातेची सेवा केल्याने सर्व गृहपीडा नष्ट होते. गायीचे दूध आणि गोमूत्र यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. गाय आणि वासरू यांच्या अंगी असलेली उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी ही आपल्याला सर्वांना लाभलेली एक अद्भुत देणगी आहे.”

गोवंशियांना गोशाळेत सोपवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निवाडा !

‘१७.३.२०१९ या दिवशी परभणी ग्रामीण येथे एक फौजदारी गुन्हा नोंद झाला होता. १५ बैल आणि ३ म्हशी यांना छोट्या ट्रकमधून अतिशय दाटीवाटीने घेऊन जात असतांना गोतस्करांना पकडण्यात आले होते.

गोरक्षकांनी वाचवले १३ गायींचे प्राण !

गोवंशहत्या बंदी कायद्याची कार्यवाही कठोरतेने होत नसल्यानेच असे वारंवार घडते !

गायीच्या शेणामध्ये श्री लक्ष्मीदेवीचा वास असतो ! – उत्तरप्रदेशचे मंत्री धर्मपाल सिंह

गायीच्या शेणापासून बनलेले ९ दिवे लावल्याने घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी येते, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे पशूधन आणि दुग्ध विकासमंत्री धर्मपाल सिंह यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

गायीला ‘राष्‍ट्रीय पशू’ घोषित करण्‍याची मागणी करणारी याचिका न्‍यायालयाने फेटाळली !

गायीला राष्‍ट्रीय पशू घोषित करण्‍यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्‍यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळली. यावर सुनावणी करण्‍यासच न्‍यायालयाने नकार दिली.

गोमूत्र आणि आयुर्वेदिक उपचार यांनी लंपीवर मात !

केंद्राच्या प्रधान वैद्य डॉ. नंदिनी भोजराज यांच्या मते स्वस्थ देशी गायीचे गोमूत्र उकळून थंड केल्यावर लंपीसदृश लक्षण असलेल्या प्राण्यांना प्यायला दिले, तर त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढून ते लंपीमुक्त होऊ शकतात.

गायी आणि म्हशी यांच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी आमिद अली याला अटक

अशा घटनांतून या विशिष्ट समाजातील लोकांची विकृती दिसून येते. अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

टोंक (राजस्थान) येथील गावात गोहत्येमुळे तणाव

काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट ! राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून तेथे हिंदूंवर सातत्याने विविध आघात होत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन याचा विरोध करणे आवश्यक !

तमिळनाडूमधील ‘खाद्य उत्सवा’त गोमांसमिश्रित बिर्याणीचा समावेश न करण्याचा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश !

गोमाता ही हिंदूंसाठी पूजनीय आहे. सरकारी ‘खाद्य उत्सवा’त गोमांसमिश्रित बिर्याणीचा समावेश करणे, म्हणजे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे होय !

गोग्रास देण्याचे लाभ !

ज्या व्यक्तीजवळ श्राद्ध करण्यासाठी काहीच नसेल, त्या व्यक्तीने पितरांचे ध्यान करून गोमातेला श्रद्धापूर्वक गवत खाऊ घातले, तरी त्या व्यक्तीला श्राद्ध केल्याचे फळ मिळते.