गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या मिथेनवर चालणार ट्रॅक्टर !

गायीचे महत्त्व आता विदेशांतही सिद्ध होऊ लागले आहे. हे लक्षात घेऊन भारत सरकार गोहत्या रोखून गोधनाच्या संवर्धनासाठी पावले उचलणार का ?

झारखंडमध्ये गोहत्येसाठी नेण्यात येणार्‍या ४८ गोवंशियांची सुटका !

बजरंग दलाचे कार्यकर्ते रूपेश कुमार यांनी सांगितले की, येथे वाळूच्या वाहतुकीच्या नावाखाली गोतस्करी केली जात आहे. जर प्रशासन ती रोखणार नसेल, तर बजरंग दल गोमातेच्या रक्षणासाठी पावले उचलील.

गायीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाच्या विरोधात हडपसर येथे तक्रार प्रविष्ट !

३३ कोटी देवतांचे तत्त्व असणार्‍या गायीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी.

‘श्री. नागराजू गुज्जेटी यांना त्यांचा मुलगा कु. मोक्ष गुज्जेटी याच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१३.८.२०२१ या दिवशी नागपंचमी होती. तेव्हा आम्ही नागाच्या संदर्भात बोलत होतो. त्या वेळी मोक्ष म्हणाला, ‘‘मी  बासरी वाजवीन. त्यामुळे नागदेवता प्रसन्न होईल आणि आपल्याला देवतेचे चैतन्य मिळेल.’’

कोरोनावर गुणकारी असलेल्या पंचगव्य चिकित्सेला शासनमान्यता मिळणे आवश्यक ! – डॉ. दिलीप कुलकर्णी, कार्यवाह, जनमित्र सेवा संघ

पंचगव्य आधारित ओझोन प्रक्रियेद्वारे उपचार केल्यास कर्करोगासारखा आजार बरा होऊ शकतो. त्याचप्रमाणे मागील २ वर्षे सारे जग ज्या कोरोनामुळे त्रस्त आहे, त्यावरही पंचगव्य चिकित्सा प्रभावीपणे काम करते; परंतु याला पुढील काळात शासनमान्यता मिळणे आवश्यक आहे..

राज्यातील गायरान भूमीवरील अतिक्रमण प्रकरणी निष्कासनाच्या कारवाईस पुढील आदेशापर्यंत उच्च न्यायालयाकडून स्थगिती ! – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शासनाच्या यापूर्वीच्या इतर कोणत्याही धोरणानुसार / तरतुदींनुसार संरक्षित होणारी अतिक्रमणे वगळून उर्वरित अतिक्रमणे निष्कासित करावी, अशी – शासनाची भूमिका

१६८ वर्षे जुनी परंपरा असलेले १ सहस्र ८०० हून अधिक गायींचा सांभाळ करणारे महाराष्ट्रातील प्राचीन ‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट’ !

वर्ष १८५५ ला स्थापन झालेली १६८ वर्षांची दीर्घकालीन परंपरा असणारी, १ सहस्र ८०० हून गायींचा सांभाळ करणारी ‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट’ ही गोसंवर्धनासमवेत गोआधारित शेतीला प्रोत्साहन देणारी अशी वैशिष्ट्यपूर्ण संस्था !

भारतीय संस्कृतीची मूलाधार : गोमाता !

पांजरपोळ (पुणे) येथे चालू असलेल्या ‘कामधेनू महोत्सव अर्थात् विश्व गो परिषद २०२२’च्या निमित्ताने…

वेदांनुसार आचरण केल्यानेच धर्माचे रक्षण होणार आहे !

गोमाता आणि ब्राह्मण यांचे रक्षण होणे महत्त्वाचे आहे. भगवान विष्णूचे जे विविध अवतार झाले, त्या अवतारांमध्येही गोमातेचे महत्त्व सांगितले आहे. भगवान श्रीकृष्ण अवतारात त्याने स्वत: गोपालन करून समाजासमोर आदर्श समोर ठेवला आहे.

भोसरी (पुणे) येथे २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषद’ !

महोत्सवामध्ये शोभायात्रा, कामधेनू यज्ञ आणि सप्तधेनू परिक्रमा !