फैजपूर (जिल्हा जळगाव) येथे ‘अखिल भारतीय संत समिती’कडून गोवंश रक्षणासाठी प्रांताधिकार्यांना निवेदन !
पालिकेने वरवरची कारवाई न करता या घटनेच्या मुळाशी जाऊन अनधिकृत पशूवधगृह चालकांवर कठोर कारवाई करायला हवी, हीच जनतेची अपेक्षा ! गोरक्षणासाठी संतांना निवेदन द्यावे लागणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद !