कणेरी मठातील गायींचा मृत्यू; कारण अस्पष्ट

पंचमहाभूत लोकोत्सव चालू असतांना कणेरी मठातील काही गायींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नेमका किती गायींचा मृत्यू झाला हे, तसेच गायींच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

देहली येथे मंदिराच्या शेजारी गोहत्या केल्याच्या प्रकरणी मुसलमान तरुणाला अटक

दिवसाढवळ्या गोहत्या होत असतांना त्याची माहिती नसणारे पोलीस काय कामाचे ?

रत्नागिरी : जिल्ह्यात ३२३ गावांत जनावरांना झाली होती ‘लम्पी’ची लागण

राज्यात सर्वत्र लम्पीची लागण झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातही ३ सहस्र १०० गोवंशियांना लम्पीची लागण झाली होती. आतापर्यंत २ सहस्र २०० गोवंशियांवर उपचार होऊन ती आता बरी झाली आहेत. तर ४०० गोवंशियांवर अद्यापही उपचार चालू आहेत.

इंदापूर (पुणे) येथील अवैध पशूवधगृह उद़्‍ध्‍वस्‍त करावे !

ज्‍या महाराष्‍ट्रात गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्‍म झाला, त्‍याच महाराष्‍ट्रात आज अवैध पशूवधगृहे उद़्‍ध्‍वस्‍त करण्‍याची मागणी करण्‍यासाठी निवेदन द्यावे लागते, हे लज्‍जास्‍पद आहे !

चार्‍यात विष मिसळून ४५ गोवंशियांची हत्या करणार्‍या ४ ख्रिस्त्यांना अटक !

गोवंशियांची अमानुष हत्या करणार्‍या अशांना आजन्म कारागृहात डांबणे आवश्यक ! धर्मांध मुसलमानांपाठोपाठ ख्रिस्तीही गोवंशियांच्या मुळावर उठले आहेत, हे या उदाहरणावरून दिसून येते !

‘गायीला आलिंगन देण्‍याचा दिवस’ साजरा करण्‍याचे आवाहन केंद्रशासनाकडून मागे !

भारतात हिंदुद्वेषी लोकांची संख्‍या अल्‍प नाही, त्‍यामुळे अशा प्रकारचा विरोध होणे नवीन नाही. त्‍यावर केंद्र सरकारने ठाम राहून हे आवाहन कायम ठेवायला हवे होते.

येत्या १४ फेब्रुवारीला केंद्रशासन साजरा करणार गायीला आलिंगन देण्याचा दिवस !

गायीच्या दुधाचे महत्त्व सर्वांनीच मान्य केले आहे. असे असतांना बीबीसीने केवळ हिंदुद्वेष दाखवण्यासाठीच हे व्यंगचित्र बनवल्याचे स्पष्ट होते ! अशा बीबीसीवर आता भारतात बंदी घालणेच योग्य ठरेल !

गायीच्‍या शरिरातून प्रसारित झालेले दिव्‍य अन्‍न !

गायीच्‍या शरिरातून अन्‍न प्रसारित झाल्‍याने त्‍याची सात्त्विकता अत्‍यंत वाढते, ज्‍यामुळे आध्‍यात्मिक लाभही होतात.

वणी (जिल्‍हा यवतमाळ) येथून गायींची चोरी रोखण्‍यासाठी ठाणेदारास निवेदन !

निवेदन देण्‍याची वेळ का येते ? पोलीस स्‍वतःहून त्‍यांचे कर्तव्‍य पार का पाडत नाहीत ?

बांगलादेशमध्ये मुसलमानाकडून हिंदूंच्या घरासमोर गोहत्या !

‘जिहाद्यांचा हेतू स्पष्ट आहे. त्यांना ‘हिंदूमुक्त इस्लामी देश’ हवा आहे. काही दिवसांपूर्वी दुर्गापूजेच्या वेळीही हिंदूंवर आक्रमण झाले होते’, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने ट्वीट करून दिली आहे.