कणेरी मठातील गायींचा मृत्यू; कारण अस्पष्ट
पंचमहाभूत लोकोत्सव चालू असतांना कणेरी मठातील काही गायींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नेमका किती गायींचा मृत्यू झाला हे, तसेच गायींच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पंचमहाभूत लोकोत्सव चालू असतांना कणेरी मठातील काही गायींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नेमका किती गायींचा मृत्यू झाला हे, तसेच गायींच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दिवसाढवळ्या गोहत्या होत असतांना त्याची माहिती नसणारे पोलीस काय कामाचे ?
राज्यात सर्वत्र लम्पीची लागण झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातही ३ सहस्र १०० गोवंशियांना लम्पीची लागण झाली होती. आतापर्यंत २ सहस्र २०० गोवंशियांवर उपचार होऊन ती आता बरी झाली आहेत. तर ४०० गोवंशियांवर अद्यापही उपचार चालू आहेत.
ज्या महाराष्ट्रात गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्याच महाराष्ट्रात आज अवैध पशूवधगृहे उद़्ध्वस्त करण्याची मागणी करण्यासाठी निवेदन द्यावे लागते, हे लज्जास्पद आहे !
गोवंशियांची अमानुष हत्या करणार्या अशांना आजन्म कारागृहात डांबणे आवश्यक ! धर्मांध मुसलमानांपाठोपाठ ख्रिस्तीही गोवंशियांच्या मुळावर उठले आहेत, हे या उदाहरणावरून दिसून येते !
भारतात हिंदुद्वेषी लोकांची संख्या अल्प नाही, त्यामुळे अशा प्रकारचा विरोध होणे नवीन नाही. त्यावर केंद्र सरकारने ठाम राहून हे आवाहन कायम ठेवायला हवे होते.
गायीच्या दुधाचे महत्त्व सर्वांनीच मान्य केले आहे. असे असतांना बीबीसीने केवळ हिंदुद्वेष दाखवण्यासाठीच हे व्यंगचित्र बनवल्याचे स्पष्ट होते ! अशा बीबीसीवर आता भारतात बंदी घालणेच योग्य ठरेल !
गायीच्या शरिरातून अन्न प्रसारित झाल्याने त्याची सात्त्विकता अत्यंत वाढते, ज्यामुळे आध्यात्मिक लाभही होतात.
निवेदन देण्याची वेळ का येते ? पोलीस स्वतःहून त्यांचे कर्तव्य पार का पाडत नाहीत ?
‘जिहाद्यांचा हेतू स्पष्ट आहे. त्यांना ‘हिंदूमुक्त इस्लामी देश’ हवा आहे. काही दिवसांपूर्वी दुर्गापूजेच्या वेळीही हिंदूंवर आक्रमण झाले होते’, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने ट्वीट करून दिली आहे.