जेव्‍हा नरसंहार नाकारला जातो, तेव्‍हा त्‍याची पुनरावृत्ती होते ! – राहुल कौल, राष्‍ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून काश्‍मीर

‘सेक्‍युलर’वाद्यांकडून (निधर्मीवाद्यांकडून) जाणीवपूर्वक हिंदूंचा नरसंहार झालाच नाही, तर मुसलमानही मारले गेल्‍याचे सांगून नरसंहाराची धग अल्‍प करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. वर्ष

निधर्मी भारतातील हिंदुद्वेषी थयथयाट !

खरेतर मुसलमान हिंदूंची लाज काढत आहेत. त्यामुळे हिंदूंनी आतातरी संघटित होणे क्रमप्राप्तच आहे, अन्यथा हिंदूंचा विनाश अटळ आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठातील घटना प्रातिनिधीक आहे. सद्यःस्थिती पहाता हिंदूंनी स्वतःचे महत्त्व अन्य धर्मियांसमोर न्यून केलेले आहे.

यादगिरी (कर्नाटक) येथील चौकाला टिपू सुलतानऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यावरून तणाव

कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना टिपू सुलतनाचे नाव कसे काय दिले जात आहे ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होणारच !

गोव्यात ‘पाकिस्तानी गल्ली’ उभी करणार्‍यांची नांगी ठेचा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदु तरुणींना मुसलमान तरुण फसवून त्यांच्याशी निकाह करत आहेत. हिंदूंचा वंश संपवण्यासाठी हे कारस्थान रचले आहे. हिंदु तरुणींमध्ये धर्मप्रेम निर्माण करणे काळाची आवश्यकता आहे.

हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी हिंदु राष्ट्रच हवे ! 

पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे जिहादी आतंकवाद्यांनी संजय शर्मा (वय ४० वर्षे) या काश्मिरी हिंदूची गोळ्या झाडून हत्या केली. शर्मा हे बँक कर्मचारी होते.

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

पाकिस्तानमध्ये अल्पवयीने हिंदु मुलीचे अपहरण करून धर्मांतर !

पाकिस्तानमधील असुरक्षित हिंदू !

सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांच्‍या संचालनासाठी भक्‍तांचे ‘हिंदु मंडळ’ स्‍थापन करा ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित ‘मशिदींसाठी वक्‍फ बोर्ड, तर मंदिरांसाठी सनातन बोर्ड का नाही ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

…तर बंगालमधील हिंदूंवर बांगलादेशातील हिंदूंप्रमाणे अत्‍याचार होतील ! – तथागत रॉय, माजी राज्‍यपाल

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘बांगलादेशमधील हिंदूंवर जिहादी आक्रमणे’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

राजस्थान पोलिसांच्या मारहाणीत कथित आरोपीच्या गरोदर पत्नीच्या गर्भातील बाळाचा मृत्यू

राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार असल्याने ते हिंदूंच्या विरोधात मर्दुमकी दाखवून मुसलमानांची मते मिळवण्याचाच प्रयत्न करणार, हेच या घटनेतून लक्षात येते !