भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असते, तर त्यांची लोकसंख्या वाढली असती का ?
अर्थमंत्री सीतारामन् यांनी भारतात मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार होत असल्याचा आरोप फेटाळला !
अर्थमंत्री सीतारामन् यांनी भारतात मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार होत असल्याचा आरोप फेटाळला !
हिंदूंना अत्याचार करणार्या मोगलांविषयी मुसलमान प्रेम व्यक्त करतात आणि तरीही ‘हिंदूंनी मुसलमानांशी सर्वधर्मसमभावाने वागावे’, अशी अपेक्षा करतात, हे संतापजनक !
हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण केले जाते म्हणून कधी त्यांना पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अटक केल्याचे ऐकले आहे का ? पोलीस जर असे तत्परत असते, तर हिंदूंच्या मिरवणुकांवर एकही आक्रमण झाले नसते !
हिंदूंना धर्मांधांच्या हाती मरण्यास सोडणारी ममता(बानो) यांची रझाकारी राजवट केंद्राने संपुष्टात आणावी, ही हिंदूंची अपेक्षा !
हिंदूबहुल देशात हिंदूंवरील अत्याचाराच्या बातम्या दाबणार्या वृत्तवाहिन्यांना हिंदूंनी त्यांची जागा दाखवून द्यावी !
पाकिस्तानसारख्या कट्टर इस्लामी देशात तेथील हिंदूंनी अशा प्रकारे संघटित होऊन आंदोलन करणे, हे कौतुकास्पद होय !
हिंदूंवरील अन्यायाची वृत्ते दाबवणार्या वाहिन्या हिंदूंनी का पहाव्यात ?
मागणीनुसार बिर्याणी बनवणार्या हिंदु दुकानदारांना पोलिसांनी मारहाण केल्याने पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला निलंबित केल्याची घटना पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी येथे घडली; मात्र स्थानिक प्रसारमाध्यमांचा दावा आहे की, ही घटना पाकच्या पंजाबमधील बहावलपूर येथील आहे.
सातारा येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गत अनेक वर्षांपासून श्री सरस्वतीदेवीची मूर्ती धुळखात पडून आहे. या जागेत अडगळीचे साहित्य रचण्यात आले असून दिवसभरात अनेक अधिकारी या ठिकाणाहून ये-जा करत असतात;..
जर आसामचे मुख्यमंत्री असे करू शकतात, तर अन्य राज्यांतील मुख्यमंत्री का करू शकत नाहीत ?