भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असते, तर त्यांची लोकसंख्या वाढली असती का ?

अर्थमंत्री सीतारामन् यांनी भारतात मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार होत असल्याचा आरोप फेटाळला !

(म्हणे) ‘मोगलांनी ८०० वर्षे भारतावर राज्य केल्याने त्यांचा इतिहास मिटवला जाऊ शकत नाही !’-फारूक अब्दुल्ला

हिंदूंना अत्याचार करणार्‍या मोगलांविषयी मुसलमान प्रेम व्यक्त करतात आणि तरीही ‘हिंदूंनी मुसलमानांशी सर्वधर्मसमभावाने वागावे’, अशी अपेक्षा करतात, हे संतापजनक !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना अटक आणि सुटका !

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण केले जाते म्हणून कधी त्यांना पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अटक केल्याचे ऐकले आहे का ? पोलीस जर असे तत्परत असते, तर हिंदूंच्या मिरवणुकांवर एकही आक्रमण झाले नसते !

अशी ‘ममता’ नकोच !

हिंदूंना धर्मांधांच्या हाती मरण्यास सोडणारी ममता(बानो) यांची रझाकारी राजवट केंद्राने संपुष्टात आणावी, ही हिंदूंची अपेक्षा !

पत्रकारिता सत्यान्वेषी हवी !

हिंदूबहुल देशात हिंदूंवरील अत्याचाराच्या बातम्या दाबणार्‍या वृत्तवाहिन्यांना हिंदूंनी त्यांची जागा दाखवून द्यावी !

कराची (पाकिस्तान) येथील सिंध विधानभवनाबाहेर हिंदूंचे सर्वांत मोठे आंदोलन !

पाकिस्तानसारख्या कट्टर इस्लामी देशात तेथील हिंदूंनी अशा प्रकारे संघटित होऊन आंदोलन करणे, हे कौतुकास्पद होय !

हेच आक्रमण वाहिन्‍यांच्‍या कार्यालयावर झाले असते, तर त्‍यांनी किती वेळ ‘ब्रेकिंग न्‍यूज’ चालवली असती ?

हिंदूंवरील अन्‍यायाची वृत्ते दाबवणार्‍या वाहिन्‍या हिंदूंनी का पहाव्‍यात ?

पाकमध्ये हिंदु दुकानदारांना मारहाण करणारा पोलीस अधिकारी निलंबित !

मागणीनुसार बिर्याणी बनवणार्‍या हिंदु दुकानदारांना पोलिसांनी मारहाण केल्याने पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला निलंबित केल्याची घटना पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी येथे घडली; मात्र स्थानिक प्रसारमाध्यमांचा दावा आहे की, ही घटना पाकच्या पंजाबमधील बहावलपूर येथील आहे.

मोगलांवर वेब सिरीज काढणे, हा हिंदूंंच्‍या जखमांवर मीठ चोळण्‍याचा प्रकार ! – सौ. रूपा महाडिक, रणरागिणी शाखा, सातारा

सातारा येथील जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षण विभागात गत अनेक वर्षांपासून श्री सरस्‍वतीदेवीची मूर्ती धुळखात पडून आहे. या जागेत अडगळीचे साहित्‍य रचण्‍यात आले असून दिवसभरात अनेक अधिकारी या ठिकाणाहून ये-जा करत असतात;..

आसाममध्ये ६०० मदरसे बंद केले आणि सर्वच बंद करण्याचा मानस !

जर आसामचे मुख्यमंत्री असे करू शकतात, तर अन्य राज्यांतील मुख्यमंत्री का करू शकत नाहीत ?