कल्याण येथे रस्त्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न करणारा अटकेत !
गुन्हेगारांवर वचक बसेल, अशी कारवाई पोलिसांनी केली, तरच असे प्रकार रोखता येतील !
गुन्हेगारांवर वचक बसेल, अशी कारवाई पोलिसांनी केली, तरच असे प्रकार रोखता येतील !
राष्ट्रीय सणांच्या वेळी आतंकवादाची टांगती तलवार प्रतीवर्षी भारतियांवर असतेच ! भारत आतंकवादमुक्त करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे !
भूमी नावावर करून देण्यास नकार दिल्याने एका शेतकर्याला मारहाण केल्याप्रकरणी हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्यासह ६ जणांना अटक करण्यात आली आहे. मुळशीतील दारवली गावातील ही घटना असून या प्रकरणी प्रदीप बलकवडे यांनी तक्रार दिली आहे.
बंगाल पोलिसांनी ‘डेटिंग’ सेवा पुरवण्याच्या नावाखाली बनावट ‘कॉल सेंटर’ चालवणार्यांना १६ जणांना अटक केली आहे.
या देशद्रोह्यांच्या विरोधात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी आदी मुसलमानप्रेमी राजकीय पक्ष तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !
या प्रकरणी असीफ अबूबकर तांबोळी आणि सिद्धेश्वर बनसोडे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नूंह येथील धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४१ गुन्हे नोंदवून ११६ जणांना अटक केली आहे.
पुणे हे आतंकवाद्यांचे माहेरघर असल्याचे समोर येत आहे. भारतात आतंकवादाची पाळेमुळे किती खोल रुतली आहेत, हेच यातून स्पष्ट होते !
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) अधिकार्यांनी सांगितले की, इद्रिसने त्याच्या साथीदारांसह आक्रमण करण्याचा कट रचला होता.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित युवती संशयित अल्बाज खान याच्या मैत्रिणीसमवेत हडफडे येथील एका रिसोर्टमध्ये सहलीसाठी गेली होती. या वेळी अल्बाज खान याने पीडित युवतीवर बलात्कार केला.