पोलीस उपनिरीक्षक मनोज तोमर यांचे निलंबन मागे घ्या !
देहली पोलीस मुख्यालयाबाहेर हिंदु संघटनांकडून हनुमान चालिसाचे पठण करत आंदोलन !
देहली पोलीस मुख्यालयाबाहेर हिंदु संघटनांकडून हनुमान चालिसाचे पठण करत आंदोलन !
खलिस्तानी भारतीय उच्चायुक्तांवर आक्रमण करण्यासाठी शस्त्र घेऊन येतात, याविषयी आता कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो तोंड का उघडत नाहीत ? अमेरिकाही यावर का बोलत नाही ? कि त्यांना ही घटना योग्य वाटते ?
‘बस्तर द नक्सल स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचे ‘जे.एन्.यू.’तील विद्यार्थ्यांना आवाहन !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार’ असे नाव देण्याची मागणी गावातील बौद्ध बांधवांनी केली होती; परंतु याला गावातील इतर समाजबांधवांनी विरोध केला. त्यामुळे गावात २ समाजांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सातारा ते कागल सहापदरीकरणाचे काम चालू असून कागल ते कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, उंचगाव या रस्त्यावर खोदाईचे काम चालू असून गांधीनगर जीवन प्राधिकरण नळ पाणीयोजनेच्या वाहिनीस गळती लागली आहे.
या प्रकरणी प्रशासन काय कारवाई करणार, हे स्पष्ट केले पाहिजे.
पोलिसांवर पुन्हा आक्रमण होऊ नये; म्हणून प्रशासनाने या वेळी हिंदूंची मंदिरे पाडून ‘आम्ही भेदभाव करत नाही’, असे दाखवण्याचा प्रयत्न केला, असे कुणी म्हटले, तर चुकीचे ठरू नये !
‘घारापुरी लेणी’ (एलेफंटा केव्हज्) येथील शिवमंदिरात हिंदूंना महाशिवरात्री पासून नियमित पूजा करण्याचा अधिकार मिळावा तसेच पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील सर्व हिंदू मंदिरांमध्ये हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी मुंबईत आंदोलन !
अवैध बांधकामांना उत्तरदायी असणार्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! कारवाईला आलेला खर्चही बांधकाम होऊ देणार्या संबंधित प्रशासकीय अधिकार्यांकडून वसूल करावा !
केंद्र सरकारने या आंदोलनाची तात्काळ नोंद घेऊन केंद्रीय मंत्र्यांना चर्चेसाठी पाठवले; परंतु सर्व चर्चा निष्फळ ठरल्या. या आंदोलकांना कुठलाच प्रस्ताव मान्य नसेल, तर देशात अराजकता निर्माण करण्याचाच हेतू या आंदोलनामागे नसेल कशावरून ?