मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती आणि वरिष्ठ नेते यांची भेट !

ज्या राज्याला केंद्रशासनाचा पाठिंबा मिळतो, ते राज्य वेगाने प्रगतीकडे जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही केंद्रीय नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

समाजाच्या सर्व वर्गांपर्यंत पोचण्यासाठी भाजप ‘स्नेह’यात्रा काढणार !

पंतप्रधान मोदी यांनी हैद्राबादच्या ऐवजी भाग्यनगरचा नामोल्लेख करत म्हटले की, भाग्यनगरमध्येच सरदार पटेल यांनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ची हाक दिली होती. आमचा एकच कार्यक्रम आहे, तुष्टीकरण संपवून तृप्तीचा मार्ग स्वीकारायचा आहे.

‘हिंदुत्व’ हेच आमचे धोरण : हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही ! – नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आम्ही जे केले, त्यामागे हिंदुत्वाचा विचार आहे. ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला, त्यांच्याकडेच आम्ही गेलो आहोत. हिंदुत्व हेच आमचे धोरण असून पदासाठी हिंदुत्वाच्या विचारांशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही !

तालिबानी पद्धतीने हिंदूंची हत्या करणार्‍या धर्मांधांवर कठोर आणि तात्काळ कारवाई करावी !

तालिबानी पद्धतीने हिंदूची हत्या करणार्‍या धर्मांधांवर कठोर आणि तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना आणि धर्मप्रेमी हिंदू यांच्या वतीने करण्यात आली.

वर्ष २००२ मधील गुजरात दंगल हे पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील षड्यंत्र ! – गृहमंत्री अमित शहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळण्यासाठीच संपूर्ण षड्यंत्र रचण्यात आले होते; परंतु शेवटी सत्य समोर आले. दंगलींचा राजकीय उपयोग करणे अयोग्य आहे.

फुकाचे बोल !

अशा प्रकारे विधाने करून हिंदूंना डिवचण्याचे काम मौलाना रझा यांनी केले आहे. भारतासह विदेशातही ‘मोदी मोदी’ नावाचा गजर होत असतांना ‘असा नेता मुसलमानांनाही मिळावा’, असे कदाचित् रझा यांना वाटत असेल, तर त्यांनीच सभेला आलेल्या सर्व मुसलमानांना घेऊन हिंदु व्हावे !

‘नरेंद्र मोदी यांनी मुसलमान व्हावे, आम्ही त्यांना डोक्यावर घेऊ !’

मुसलमानांचे धार्मिक नेते हिंदूंचे धर्मांतर करण्याच्याच विचारात असतात किंवा हिंदूंवर आक्रमण करण्याची चिथावणी देत असतात, हेच यातून लक्षात येते ! अशांवर उत्तरप्रदेश सरकारने कारवाई करून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

खरा इतिहास लिहिण्यापासून कुणीही रोखू शकत नाही ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

केंद्र सरकारने आता शालेय आणि महाविद्यालय अभ्यासक्रमांतील खोटा इतिहास काढून लवकरात लवकर खरा इतिहास अंतभूर्त करावा !

गांधीवादी नव्हे, प्रखर राष्ट्रवादी !

भारतानेही इस्रायलप्रमाणे प्रखर राष्ट्रवाद जोपासला असता, तर पाकव्याप्त काश्मीरचे सूत्र संयुक्त राष्ट्रापुढे नेण्याची वेळ आली नसती आणि आतापर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारताच्या अधीन असता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताने स्वत:ची प्रतिमा निश्चित सांभाळावी; परंतु ही प्रतिमा ‘गांधीवादी’ म्हणून नव्हे, तर ‘प्रखर राष्ट्रवादी’ असावी !

अमित शहा यांचे त्यागपत्र मागणे आवश्यक झाले आहे ! – भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट असल्याने आणि तरीही प्रतिदिन एका काश्मिरी हिंदूची गोळ्या झाडून हत्या केली जात असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यागपत्र देण्याची मागणी करणे आवश्यक झाले आहे.