आपत्तीविषयी चेतावणी देऊनही केरळ सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले ! : Amit Shah
अशा सरकारवर हत्येचा गुन्हा नोंद करून केंद्र सरकारने कारवाई केली पाहिजे !
अशा सरकारवर हत्येचा गुन्हा नोंद करून केंद्र सरकारने कारवाई केली पाहिजे !
पुण्यातील बालेवाडी येथे भाजपचे महाअधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.
हिंदु हिंसाचारी असते, तर या देशात एकही अल्पसंख्य शिल्लक राहिला नसता ! काश्मीरमधून त्याला धर्मांध मुसलमानांनी निर्वासित केले आहे. ही वस्तूस्थिती काँग्रेसवाले कधीच सांगत नाहीत आणि हिंदू त्यांनाच मत देऊन आत्मघात करून घेत आहेत !
मणीपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांना घेऊन जाणार्या बसला आतंकवाद्यांनी आग लावली. अग्नीशमन दलाने तातडीने आग विझवल्याचे पोलिसांनी सांगितले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
क्रांतीकारकांचे मुकुटमणी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांची २८ मे या दिवशी १४१ वी जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी एक्सवर सावरकरांना अभिवादन करत एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य !
काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर म्हणतात की, पाककडे अणूबाँब आहे आणि त्यामुळे भारताने पाकव्याप्त काश्मीरविषयी बोलू नये !
सातत्याने भारतद्वेषी आणि हिंदूविरोधी भूमिका घेणार्या बीबीसीवर भारतात बंदी घालण्यासाठी भारत सरकारने पावले उचलणे आवश्यक !
४ जूननंतर कुणीही काँग्रेसमध्ये रहाणार नाही. यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना ४ जूननंतर ‘काँग्रेस ढुंढो’ मोहीम चालू करावी लागणार आहे ! गोव्यासारख्या छोट्या राज्यांकडे काँग्रेसने कायम दुर्लक्ष केलेले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३ मे या दिवशी कोल्हापूर येथे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी त्यांच्यासमवेत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील शिवसेनेचे उमेदवार उपस्थित होते.