विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाने प्रशासनाला त्वरित आदेश द्यावेत !
छत्रपती शिवरायांच्या राज्यात त्यांच्याशी निगडीत वारसास्थळांच्या संवर्धनाची मागणी करावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !
छत्रपती शिवरायांच्या राज्यात त्यांच्याशी निगडीत वारसास्थळांच्या संवर्धनाची मागणी करावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !
‘#कैलेंडर_बदलें_संस्कृति_नहीं’ हा हॅशटॅग ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर द्वितीय स्थानी !
विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अविनाश गोखले, मुख्य सल्लागार राजेंद्र परुळेकर, विजयदुर्ग गावचे सरपंच प्रसाद देवधर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ग्रामस्थांनी किल्ला संवर्धनाविषयीच्या मागण्यांचे फलक हाती घेतले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा विजयदुर्ग हा एक किल्ला आहे. दुर्दैवाने किल्ल्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून याचे संवर्धन होणे आवश्यक आहे.
शिवरायांनी बांधलेल्या आणि जिंकून घेतलेल्या गडांवर हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज उभारण्यास प्रशासनाकडून होणारा अटकाव, यापेक्षा महाराष्ट्राचे दुर्दैव ते कोणते ?
हिंदु धर्मरक्षणार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या धर्मक्रांतीचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांची झालेली दुरवस्था जिथे एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेला लक्षात येते, तिथे सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाला का लक्षात येत नाही ?
ख्रिस्ती नववर्षानिमित्त २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर या दिवशी गडकोट, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धूम्रपान, पार्ट्या करणे अन् फटाके फोडणे असे अपप्रकार होतात. हे रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि धर्मप्रेमी यांच्या वतीने निवेदने देण्यात आली.
नामजप सत्संग, भावसत्संग, बालसंस्कारवर्ग, धर्मसंवाद
श्री दत्तजयंतीनिमित्त माळवाडी (जिल्हा पुणे) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन !
‘हिंदु धर्मात पुनर्प्रवेश : आवश्यकता आणि उपाय !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !