‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही !’ – उपाशी कॉम्रेड्सची तडफड
राजकारण, सिनेमा, साहित्य, कुटुंब अशा ज्या ज्या व्यवस्थांमध्ये साम्यवादी आले, तेथे त्यांनी त्या व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीच प्रयत्न केले आहेत.
राजकारण, सिनेमा, साहित्य, कुटुंब अशा ज्या ज्या व्यवस्थांमध्ये साम्यवादी आले, तेथे त्यांनी त्या व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीच प्रयत्न केले आहेत.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार असल्याने आमदाराला पलायन करण्यास सोपे झाले का ? असा प्रश्न उपस्थित होतो !
निवडणुकीत गुंतलेल्या आप सरकारने हवामान खात्याच्या चेतावणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
‘डीप स्टेट’ ने भारतीय लोकशाही आणि मोदी यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक आणि बलशाली भारताचा उदय विस्कळीत करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांची निवड केली होती का ? परदेशी शक्ती, खलिस्तानी आणि सुवार्तिकांनी भारतीय राज्य आणि समाजात हस्तक्षेप केला आहे अन् यापुढेही करत रहातील.
केंद्र सरकारकडे याचे दायित्व असतांना अब्दुल्ला अशा प्रकारचे विधान करत असतील, तर त्यांच्यावर देशद्रोहाचाच गुन्हा नोंदवला पाहिजे !
सध्या ‘ऑपरेशन सिंदूर’ हा विषय चर्चेत आहे. त्यातच आपले शत्रूराष्ट्र पाकिस्तानला चीन आणि तुर्कीये या देशांनी भारताविरोधातील युद्धात संपूर्ण सहकार्य केलेले आहे.
या प्रस्तावीत अणूऊर्जा प्रकल्पाला काँग्रेस आप रिव्हॉल्युशनरी गोवन्स आदी सर्वच विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे.
भाजपला मिळालेली देणगी काँग्रेस, आम आदमी पक्ष (आप), नॅशनल पीपल्स पार्टी (एन्पीईपी) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांना मिळालेल्या एकूण देणग्यांपेक्षा ६ पट अधिक आहेत.
दूध विक्रीतून केवळ २०० कोटी रुपयांची कमाई !
सध्याच्या विधेयकानुसार वक्फला विसर्जित करण्यात येणार नाही; मात्र वक्फ रहित करणे भारताच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने कुणाच्याही विरोधाला भीक न घालता इच्छाशक्ती दाखवणे आवश्यक आहे.