भक्तीसत्संगातील सूत्रांवरून भगवान श्रीविष्णु आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील लक्षात आलेले साम्य !

वैकुंठचतुर्दशीच्या निमित्ताने झालेल्या भक्तीसत्संगात श्रीविष्णूची वैशिष्ट्ये आणि विविध नावांचा कार्यकारणभाव सांगितला. ते ऐकत असतांना मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे स्मरण झाले. श्रीविष्णूच्या वैशिष्ट्यांशी साम्य असलेली मला जाणवणारी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची काही निवडक वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.   

बारामती (पुणे) येथील ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभेच्या निमित्ताने सेवा करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

सभा सुरू होण्यापूर्वी मला ‘व्यासपिठावर प्रत्यक्ष भगवान महादेव जटा सोडून तांडव नृत्य करत आहे आणि महादेवाचे मारक तत्त्व जागृत झाले आहे’, असे दृश्य दिसले. त्या वेळी माझा भाव जागृत झाला आणि माझ्याकडून गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.

एका युवतीला त्रास देणार्‍या २ युवकांना साधिकेने गुरुदेव आणि ईश्वर यांच्याप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात शिकवल्यानुसार विरोध करून त्या युवतीला युवकांच्या कचाट्यातून सोडवणे

मला स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे प्रकार परिपूर्ण येत नाहीत, तरीही गुरुदेव, आई भवानी आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळे मी त्या दोन युवकांना विरोध करू शकले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘आपल्याला स्वसंरक्षण प्रशिक्षण किती उत्तम येते. त्यापेक्षाही आपली गुरु आणि ईश्वर यांच्यावरील भक्ती अन् श्रद्धा महत्त्वाची आहे.

गुरुबोध   

संकल्प : विकल्प हा वृत्तीचा स्थायीभाव आहे. त्याला बांध घालण्याकरता व्यर्थ काळक्षेप न करता, ज्याने वृत्ती दिली आहे, त्या वृत्तीमय आणि निवृत्तीमय भगवंतालाच आळवत रहावे. काय व्हायचे असेल, ते होवो.

बीड येथील ‘ज्ञानराधा मल्टीस्टेट’च्या ठेवीदारांचे पैसे परत देऊ ! – मुख्यमंत्री

बीड जिल्ह्यातील ‘ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप. सो.लि.’ या अधिकोषाच्या (बँकेच्या) संचालकांच्या ८० मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यांची विक्री करण्याचा गुन्हे शाखेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

साधकांचे शंकानिरसन करून त्यांना साधनेसाठी प्रोत्साहित करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अनमोल मार्गदर्शन !

१८ मार्च २०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध ठिकाणी केलेल्या मार्गदर्शनातील काही निवडक सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे दिली आहेत.    

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांना आलिंगन देतांनाचे छायाचित्र पाहून भगवान श्रीराम आणि हनुमान यांच्या भावभेटीचे स्मरण होणे

पू. हरि शंकर जैन यांच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती हनुमानाप्रमाणे अत्युच्च भक्तीभाव असणे…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच साधिकेला स्वयंसूचना सत्र करत असतांना लक्षात आलेले ‘चिकाटी’ या गुणाचे महत्व !

‘३.२.२०२४ या दिवशी मी स्वयंसूचना सत्र करत होते. तेव्हा माझ्या मनात अनावश्यक विचारही येत होते…

दंगलखोरांना फाशीची शिक्षा का होऊ नये ?

नागपूर येथे १७ मार्चच्या सायंकाळी धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीत ३ पोलीस उपायुक्तांसह ३३ पोलीस घायाळ झाले. हे आक्रमण पूर्वनियोजित होते, असे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.

विद्यार्थी-साधकांनो, उन्हाळ्याच्या सुटीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

साधक-पालकांनो, आपले पाल्य म्हणजे हिंदु राष्ट्राची भावी पिढी ! या पिढीवर सुसंस्कार करणे आणि त्यांच्या मनावर साधनेचे बीज रुजवणे आवश्यक आहे…