नोटीस नको, थेट कारवाई करा !

ध्वनीक्षेपकाचा आवाज नियमापेक्षा अधिक ठेवणार्‍या मुंबईतील मशिदींना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात येत आहे. पोलिसांना घाटकोपरमधील चिरागनगर येथील जामा मशिदीवर लावण्यात आलेल्या भोंग्यांचा आवाज ५५ डेसीबलहून अधिक आढळल्यावर मशिदीला नोटीस बजावली.

संपादकीय : भारताच्‍या एक पाऊल पुढे ?

सरकारी स्‍तरावर क्रांतीकार्य केले, तर सुवर्णयुग येण्‍यास वेळ लागणार नाही, हे जाणून कंबर कसणे काळाची आवश्‍यकता !

मान ठेवण्‍यास भाग पाडा !

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी २ महिन्‍यांपूर्वी ‘मुक्‍काम पोस्‍ट मनोरंजन’ या यू ट्यूब चॅनेलला दिलेल्‍या मुलाखतीतील त्‍यांच्‍या वक्‍तव्‍यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. समाजमाध्‍यमांतून या संदर्भात प्रखर टीका होत झाली.

पती-पत्नी यांना वेदांचा आशीर्वाद

हे पती-पत्नी गायींच्‍या दुधाने समृद्ध होवोत. त्‍यांना गायी इत्‍यादी समृद्धी प्राप्‍त होवो. हे दोघे पती-पत्नी अमर्याद तेज, धन आणि राज्‍य यांनी वर्धित होवोत.

वीर सावरकर उवाच 

इंग्रजांचे राज्‍य नष्‍ट झाल्‍यावरही हे मुसलमान येथे त्‍यांचे इस्‍लामी राज्‍य स्‍थापनेच्‍या महत्त्वाकांक्षेने तुम्‍हाला सतावत रहातील. यासाठी तुम्‍ही दक्ष रहा. मुसलमान हे स्‍वतःला एक वेगळे राष्‍ट्र मानत असल्‍याने त्‍यांनी बाहेरच्‍या मुसलमान देशांची संगनमत करून..

दान हाच मनुष्‍याचा जीवनाश्रय असून ते निरपेक्ष करणे महत्त्वाचे !

दानामुळे कीर्ती मिळते-वाढते हे खरेच; पण कीर्ती व्‍हावी; म्‍हणून दान देणे, हे चांगले नाही. तसे केलेले दान हा एक प्रकारचा धंदाच ठरेल. दान निरपेक्षपणे केलेले असले पाहिजे. अतिरिक्‍त उत्‍पन्‍न कर  वाचवण्‍यासाठी एखाद्या संस्‍थेला दान द्यावे आणि ‘त्‍यातही आपल्‍या नावाची …

‘छावा’ चित्रपटाच्‍या माध्‍यमातून दिसलेला बॉलीवूडच्‍या रक्‍तातील निधर्मीवादाचा किडा !

‘छावा’ चित्रपट एकूण चांगला बनवला आहे. सर्वांनी जरूर पहावा, असा आहे; पण बॉलीवूडच्या रक्तात ‘सेक्युलॅरिजम’चा (निधर्मीवादाचा) कीडा जो भिनलेला आहे, तो इथेही दिसून आलाच ! ‘हमारी लढाई किसी भी धर्म के खिलाफ नहीं है’, असा एक संवाद प्रारंभीलाच आला आहे.

साहित्‍य संमेलनाने राजकारण्‍यांच्‍या जोखडातून मुक्‍त होऊन मराठीजनांसाठी कृतीशील व्‍हावे !

मराठीजन आणि चोखंदळ साहित्यिक ज्‍याची वर्षभर आतुरतेने वाट पहातो, ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्‍र राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच देहली येथे होत आहे.

पोलिसांवरील ताण आणि त्‍यासाठी उपाय

मुंबई पोलिसांच्‍या उपलब्‍ध आकडेवारीनुसार वर्ष २०२२ पासून आतापर्यंत कर्तव्‍यावर असतांना ३७९ पोलिसांचा मृत्‍यू झाला आहे. ३७९ पैकी ३३४ पोलिसांचा नैसर्गिक, तर २३ जणांचा अपघाती मृत्‍यू आणि २२ जणांनी आत्‍महत्‍या केल्‍याची नोंद आहे.

मराठी भाषेसाठी अपरांतभूमीचे (परशुरामभूमी, म्‍हणजेच कोकणचे) योगदान !

मराठी भाषा समृद्ध होण्‍यात मोठा वाटा आहे, तो प्रादेशिक बोलीभाषांचा ! महाराष्‍ट्रात अनेक बोलीभाषा आहेत. कोकणातही मालवणी, दालदी, कातोडी, सामवेदी, चित्‍पावनी, तिल्लोरी कुणबी अशा अनेक बोलींनी मराठी भाषेचा गंगौघ समृद्ध केला आहे.