साम्‍यवादी विचारांचा पगडा असलेल्‍या ‘जे.एन्.यू.’मध्‍ये अभ्‍यासता येणार छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र !

साम्‍यवादी विचारांचा पगडा असलेल्‍या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (‘जे.एन्.यू.’त) छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्‍यांच्‍या चरित्रासह सर्वांगाने अभ्‍यास करण्‍यासाठी अध्‍यासन केंद्र उभारले जाणार आहे.

‘हुबळी-दादर एक्सप्रेस’ला किर्लोस्करवाडी येथे थांबा संमत ! – संजयकाका पाटील, खासदार, भाजप

सातत्याने किर्लोस्करवाडी येथे नवीन रेल्वे थांबा संमत करण्यासाठी मागणी होत होती. थांबा संमत झाल्यामुळे प्रवाशांना लाभ होणार आहे, अशी माहिती संजयकाका पाटील यांनी दिली.

आज घोषित होणार लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक !

१६ मार्चला दुपारी ३ वाजता नवी देहली येथे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात देशातील लोकसभेच्या निवडणुकीविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

निवडणुकीत महिलांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तर शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देण्यात येईल !

डॉ. गोर्‍हे पुढे म्हणाल्या की, महिलांची संख्या राजकारणात, तसेच समाजकारणात वाढत आहे. महिलांची मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शिवसेना महिला आघाडीने पुढाकार घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे

कोट्यवधी रुपयांच्या मॅफेड्रोनची तस्करी करणार्‍या धर्मांधाला अटक !

नवीन पिढीला व्यसनाधीन करून राष्ट्रहानी करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांचा पुणे, मुंबई यांसह गुजरातमधील प्रमुख शहरांत बाँबस्फोटांचा कट !

भारतात जिहादी आतंकवाद्यांची पाळेमुळे किती खोल पसरली आहेत, हे यातून दिसून येते. हा आतंकवाद रोखण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक !

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ७४ शाळा बंद !

विनामूल्य आणि सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदींच्या (प्रावधानांच्या) अन्वये प्रत्येक २० विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक असणे आवश्यक आहे; मात्र जिल्ह्यातील एकूण ३ सहस्र ७१७ जिल्हा परिषद शाळांपैकी १ सहस्र शाळांमधील पटसंख्या १० पेक्षाही अल्प आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी भूमी दिलेल्या शेतकर्‍यांना भूमी परतावा देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमती !

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी भूमी दिलेल्या शेतकर्‍यांना ६.२५ टक्के प्रमाणे भूमी परतावा देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमती देण्यात आल्याने ४० वर्षांपासून रखडलेला विषय मार्गी लागला आहे.

जगातील समस्या कट्टर धर्मांधांमुळे निर्माण होतात, श्रद्धेमुळे नाही ! – दाजी, ‘हार्टफुलनेस’

आपल्याला आपल्या अंत:करणात उत्तरे शोधण्याची आवश्यकता आहे. गीतेत मनाविषयी १०० हून अधिक संदर्भ आहेत. प्रत्येक पंथ दोन शस्त्रे वापरतो – नरकाची भीती आणि स्वर्गाचा मोह !

देशातला सर्वोत्तम ‘सायबर सिक्युरिटीचा प्लॅटफॉर्म’ राज्यात होणार !- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा आणि भारतीय साक्ष कायदा या नव्या कायद्यांमुळे जलद न्याय मिळणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासन काम करत आहे.