नवी मुंबई – मराठा समाजाच्या मागण्या न्याय्य असल्या, तरी त्या कायद्याच्या चौकटीत बसल्या पाहिजेत. मागील वेळी आपण सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकवून ठेवू शकलो होतो. त्यामुळे मराठा समाजाने कायद्याच्या चौकटीत बसणारी मागणी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशी येथे केले. ते कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने आयोजित केलेल्या तुर्भे येथील माथाडी कामगार मेळाव्यात बोलत होते.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > मराठा समाजाने कायद्याच्या चौकटीत बसणारी मागणी करणे आवश्यक ! – देवेंद्र फडणवीस
मराठा समाजाने कायद्याच्या चौकटीत बसणारी मागणी करणे आवश्यक ! – देवेंद्र फडणवीस
नूतन लेख
- Love Jihad : सांगली येथे ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवून धर्मांतर केलेल्या हिंदु तरुणीला पुन्हा हिंदु धर्मात घेतले !
- तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ !
- मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण ९ व्या दिवशी स्थगित !
- हुपरी (कोल्हापूर) येथील अवैध मदरसा वापर प्रशासनाकडून प्रतिबंधित !
- बांगलादेशी, रोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर हाकला ! – सुरेश चव्हाणके
- गंगापूर येथे महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा !