असे आणखी किती वर्षे चालू रहाणार ?
देशात अनेक ठिकाणी धर्मांध मुसलमानांनी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकींवर आक्रमणे केली. यांत मूर्ती दुखावल्या गेल्याच्याही घटना घडल्या. काही ठिकाणी मूर्तींवर चपला फेकून मूर्तींची विटंबनाही करण्यात आली.
देशात अनेक ठिकाणी धर्मांध मुसलमानांनी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकींवर आक्रमणे केली. यांत मूर्ती दुखावल्या गेल्याच्याही घटना घडल्या. काही ठिकाणी मूर्तींवर चपला फेकून मूर्तींची विटंबनाही करण्यात आली.
भारतातील धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदूंची मंदिरे तात्काळ पाडली जाणे, तर धर्मांधांच्या अवैध बांधकामांना संरक्षण मिळणे !
‘महिलांवर अत्याचार करण्याची फोफावलेली विकृती आणि महिला अल्प सामर्थ्यशाली, अल्प सक्षम अन् अल्प हुशार आहेत, अशी धारणा असलेली समाजाची मानसिकता. या गोष्टींचा प्रतिकार करण्याची वेळ आली आहे. महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात देशात संतापाची लाट उसळली पाहिजे…
‘साधनेबरोबरच साधकांनी आपले अंतःकरण स्वच्छ आणि निर्मळ ठेवावे. त्यासाठी वरचेवर मनाला न्याहाळून पहावे, ‘चुकून माझ्या मनाला इर्षेचे काही विचार चिकटले नाहीत ना ?’ एका इर्षेपायी बरेच दुर्गुण मनाला घेरून टाकतात…
आपल्या देहाला होणारे भोग हे आपल्या कर्माचेच फळ असते; पण ‘ते अमुक कर्माचे फळ आहे’, असे कळत नसल्यामुळे आपण त्याला ‘प्रारब्ध’ असे नाव देतो. दुःख कुणालाही नको असते; पण ते येते. सुखाचेही तसेच आहे…
सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितले, ‘इस्रायल हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. न्यायव्यवस्था आपल्या मर्यादेत कार्य करते. अशा प्रकारच्या याचिकेवर हस्तक्षेप करणे, हे आमचे कार्यक्षेत्र नाही.’ न्यायालयाने सांगितले की, राज्यघटनेचे कलम २५३ प्रमाणे परराष्ट्र धोरण बनवण्याचा संसदेला अधिकार आहे…
‘जशा एका म्यानात दोन तलवारी ठेवता येत नाहीत, तसेच एका देशात एका वेळेस २ कायदे चालू शकणार नाहीत. काँग्रेसने केलेली घाण काढायची असेल, तर ती मुळासकट काढली पाहिजे.
आर्य सनातन हिंदु धर्माचे हेच वैशिष्ट्य आहे की, जवळपास ६० पेक्षा अधिक स्मृतिग्रंथ आपल्या मार्गदर्शनाकरता ऋषिमुनींनी रचले आहेत. श्राद्धाकरता एवढे पर्याय (श्राद्धाचे प्रकार, स्थल, काल, अन्न यांवर) आणि विपुल लेखन या मंडळींनी केले आहे.
सर्व संत आणि सद्गुरु यांच्या प्रेमामुळेच देवद आश्रमाच्या वातावरणात पालट होत आहेत. ‘सर्व संत म्हणजे परात्पर गुरुदेवांचीच रूपे आहेत’.
पोलिसांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हावात, यासाठी एका सामाजिक कार्यकर्त्याला उपोषणाची चेतावणी द्यावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !