बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत !

या वेळी सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर, श्री शिवकार्य प्रतिष्ठान (विक्रोळी) चे श्री. प्रभाकर भोसले आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार उपस्थित होते.

भारताचा बांगलादेश होऊ देऊ नका !

बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या निषेधार्थ ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने नाशिक येथे काढण्यात आलेल्या मोर्चावर मुसलमानांनी दगडफेक केली. यात काही हिंदू आणि पोलीस घायाळ झाले.

SIM Cards Crime : मंगळुरू येथे ८६ सिमकार्ड्ससह दोघा मुसलमानांना अटक!

महंमद  समर आणि महंमद अझीम विदेशातील सायबर गुन्हेगारांना सिमकार्ड्स विकत असल्याचे उघड .

संपादकीय : कोलकात्यातील दडपशाही !

तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित केल्याविना बंगालमधील हिंसाचार थांबणार नाही, हे लक्षात घ्या !

सरकारला चुकीचा सल्ला देणारे जनतेला काय सांगत असतील, याचा विचारही करायला नको !

गोवा राज्याच्या विधानसभेत काही सरकारी विधेयके वादग्रस्त ठरल्यानंतर सरकारला ती माघारी घ्यावी लागली होती.

जानवे म्हणजे नेमके काय ?

उद्या १८ ऑगस्ट या दिवशी ‘श्रावणी’ (जानवे पालटण्याचा दिवस) आहे. त्या निमित्ताने…