वर्साेवा (मुंबई) येथे भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद !
वर्साेवा मतदान केंद्रांच्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला.
वर्साेवा मतदान केंद्रांच्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला.
हत्या झालेल्या ठिकाणी एक कोयता, एक चाकू आणि दगड मिळाले आहेत. तिखटाची पूड टाकून घाव घालण्यात आले असल्याचेही समोर आले आहे.
मतदान प्रक्रियेत आलेले अडथळे म्हणजे सर्वांत मोठी लोकशाही असणार्या भारतासाठी लाजिरवाणाच प्रकार होय !
केवळ कायदे करून अशा घटना थांबणार नाहीत, तर त्याची कठोर कार्यवाही होण्यासह दोषींवर कठोर शिक्षाही होणे आवश्यक !
गुन्हेगारी मानसिकता असणारे कितीही शिकले, तरी ही मानसिकता नष्ट होत नाही, हे यातून लक्षात येते !
नवविवाहित निधी या वेळी म्हणाली की, मी विवाहामुळे फार आनंदी आहे. ‘तिहेरी तलाक’ आणि ‘हलाला’ यांसारख्या गोष्टींना मी घाबरायचे.
श्रीरामकथेमुळे प्रभावित होऊन हिंदु धर्मात प्रवेश करणार्या लोकांचे प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी पाय धुतले.
गेल्या २-३ वर्षांपासून अमेरिकेत ‘अंतराळ पर्यटना’वर भर दिला जात आहे. विशेषतः खासगी आस्थापनांत यासाठी चढाओढ चालू आहे.
भोजशाळा परिसरात ६० व्या दिवशीही पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण चालू आहे. १९ मे या दिवशी उत्खननाच्या वेळी एक पांढरा दगड सापडला असून त्यावर कमळाचा आकार दिसून आला आहे.
अल्पसंख्यांक म्हणवणारे ख्रिस्ती आणि मुसलमान कानपूर येथील असाहाय्य हिंदूंना विविध आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करत आहेत.