आम्ही कुणालाही भारताची हानी करू देणार नाही ! – श्रीलंका

आम्हाला सर्व देशांसमवेत काम करायचे आहे; परंतु त्यासाठी आम्ही इतर कोणत्याही देशाची सुरक्षा पणाला लावणार नाही. जर भारताने  सुरक्षेविषयी प्रश्‍न उपस्थित केले, तर आम्ही त्याकडे निश्‍चितच लक्ष देऊ.

उत्तराखंड : अवघ्या १३० रुपयांसाठी साजिदने त्याचा मित्र नितीनची केली हत्या !

यातून अल्पसंख्य असणार्‍यांची खुनशी वृत्तीच दिसून येते. मारेकरी साजिदला आता फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे !

म्यानमारमधील असुरक्षित हिंदू !

म्यानमारमध्ये अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या गृहयुद्धाने भीषण रूप धारण केले असून परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. येथील बुथिडांगमध्ये हिंदू आणि बौद्ध यांची आतापर्यंत अनुमाने ५ सहस्र घरे जाळण्यात आली आहेत.

शेतमाल चोरणार्‍यांवर कारवाई करा ! – शेतकरी संघटनेची पोलीस महानिरीक्षकांकडे मागणी

राज्यात प्रचंड दुष्काळ आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतीमालाला भाव नाही. अनंत अडचणींचा सामना करून कर्ज काढून शेतकरी शेतीमाल पिकवतात.

नवीन वर्षापासून संगणकीयकृत प्रणालीद्वारे घरपट्टीची देयके ! – शुभम गुप्ता, आयुक्त, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका

यापुढील आमचा प्रवास हा ‘कॅशलेस’ आणि ‘पेपरलेस’ असेल, अशी माहिती सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी २१ मे या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी उपायुक्त शिल्पा दरेकर उपस्थित होत्या.

पिंपरी-चिंचवड (पुणे) शहरातील वाहनधारकांना नियमांचे उल्लंघन न करता आली दंडाची पावती !

नियमांचे उल्लंघन न करता दंडाची पावती कशी येते ? असे झाले तर लोकांचा नवीन तंत्रज्ञानावर कसा विश्वास बसेल ? यंत्रणेमध्ये त्रुटी असतील, तर त्या अगोदरच का शोधल्या नाहीत ?

मूळव्याधीचे आधुनिक वैद्य ढाकरे करायचे अवैधरित्या गर्भपात !

आम्ही अन्वेषणाच्या दृष्टीने सिल्लोड आणि परिसरात या प्रकरणातील २ संशयितांना आणणार आहोत. त्यात आणखी काही गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे’, असे अन्वेषण अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी सांगितले.

सातारा नगरपालिकेकडून मोती तळ्याची स्वच्छता चालू !

गत अनेक वर्षंपासून राजवाडा परिसरात असणार्‍या मोती तळ्याची स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोती तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ आणि पाण्यावर शेवाळे साचले होते.

देव, देश, धर्म यांचे कार्य प्रत्येकाने व्यापक स्तरावर करण्याची आवश्यकता ! – मिलिंदजी परांडे, केंद्रीय संघटन महामंत्री, विश्व हिंदु परिषद

या प्रसंगी व्यासपिठावर प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी, निपाणी येथील प.पू. प्राणलिंग स्वामीजी, विहिंपचे प्रांतसंघटनमंत्री श्री. संजय मुद्राळे, विश्व हिंदु परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. कुंदन पाटील उपस्थित होते.

शाळांना हे लज्जास्पद नव्हे का ?

‘विद्यार्थ्यांना खासगी शिकवणीला जावे लागते, हे शाळांना लज्जास्पद ! गुरुकुल काळात खासगी शिकवण्या नव्हत्या.’