आम्ही कुणालाही भारताची हानी करू देणार नाही ! – श्रीलंका
आम्हाला सर्व देशांसमवेत काम करायचे आहे; परंतु त्यासाठी आम्ही इतर कोणत्याही देशाची सुरक्षा पणाला लावणार नाही. जर भारताने सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित केले, तर आम्ही त्याकडे निश्चितच लक्ष देऊ.
आम्हाला सर्व देशांसमवेत काम करायचे आहे; परंतु त्यासाठी आम्ही इतर कोणत्याही देशाची सुरक्षा पणाला लावणार नाही. जर भारताने सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित केले, तर आम्ही त्याकडे निश्चितच लक्ष देऊ.
यातून अल्पसंख्य असणार्यांची खुनशी वृत्तीच दिसून येते. मारेकरी साजिदला आता फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे !
म्यानमारमध्ये अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या गृहयुद्धाने भीषण रूप धारण केले असून परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. येथील बुथिडांगमध्ये हिंदू आणि बौद्ध यांची आतापर्यंत अनुमाने ५ सहस्र घरे जाळण्यात आली आहेत.
राज्यात प्रचंड दुष्काळ आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतीमालाला भाव नाही. अनंत अडचणींचा सामना करून कर्ज काढून शेतकरी शेतीमाल पिकवतात.
यापुढील आमचा प्रवास हा ‘कॅशलेस’ आणि ‘पेपरलेस’ असेल, अशी माहिती सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी २१ मे या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी उपायुक्त शिल्पा दरेकर उपस्थित होत्या.
नियमांचे उल्लंघन न करता दंडाची पावती कशी येते ? असे झाले तर लोकांचा नवीन तंत्रज्ञानावर कसा विश्वास बसेल ? यंत्रणेमध्ये त्रुटी असतील, तर त्या अगोदरच का शोधल्या नाहीत ?
आम्ही अन्वेषणाच्या दृष्टीने सिल्लोड आणि परिसरात या प्रकरणातील २ संशयितांना आणणार आहोत. त्यात आणखी काही गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे’, असे अन्वेषण अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी सांगितले.
गत अनेक वर्षंपासून राजवाडा परिसरात असणार्या मोती तळ्याची स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोती तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ आणि पाण्यावर शेवाळे साचले होते.
या प्रसंगी व्यासपिठावर प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी, निपाणी येथील प.पू. प्राणलिंग स्वामीजी, विहिंपचे प्रांतसंघटनमंत्री श्री. संजय मुद्राळे, विश्व हिंदु परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. कुंदन पाटील उपस्थित होते.
‘विद्यार्थ्यांना खासगी शिकवणीला जावे लागते, हे शाळांना लज्जास्पद ! गुरुकुल काळात खासगी शिकवण्या नव्हत्या.’