देशात वर्ष २०२१ च्या तुलनेत वर्ष २०२२ मध्ये रस्ते अपघातात ११.७ टक्क्यांची वाढ !
शिरस्त्राण न घातल्याने ५० सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू
शिरस्त्राण न घातल्याने ५० सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू
हमासच्या संस्थापकाच्या मुलाचे वक्तव्य !
तुर्कीयेचे कतारच्या शेख तमीम बिन हमाद अल थानी या शाही परिवाराशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे भारताकडून तुर्कीयेचा मध्यस्थीसाठी वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अल्लाहू अकबर (अल्ला महान आहे) म्हणत मेट्रो स्थानकावर लोकांमध्ये भय निर्माण करण्याचा प्रयत्न !
उंदरांवरील प्रयोग यशस्वी
आता बनारस विश्वविद्यालयाच्या रुग्णालयातील रुग्णांवर होणार प्रयोग
आंतरराष्ट्रीय वायू तपासणी मंडळाने पाकला खोटे ठरवले !
वरुणवर रुग्णालयात उपचार चालू असले, तरी त्याची वाचण्याची शक्यता पुष्कळ अल्प असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
यात हमासचा वरिष्ठ कमांडर इब्राहिम बियारी याचा समावेश आहे.
लोकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन देहली महापालिकेचा निर्णय
राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ घोषित करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ते साहाय्य करण्याविषयी तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.