राज्यभरात दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा !
‘गोविंदा रे गोपाळा’, ‘आला रे आला गोविंदा आला’, या गोविंदाची गाण्यांच्या तालावर राज्यभरात दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी दहीहंडीचे आयोजन केले होते.
‘गोविंदा रे गोपाळा’, ‘आला रे आला गोविंदा आला’, या गोविंदाची गाण्यांच्या तालावर राज्यभरात दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी दहीहंडीचे आयोजन केले होते.
राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्याकडून ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ असा करण्यात येत असलेला उल्लेख पहाता जनतेतूनही याची मागणी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांकडूनही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे
‘टॉय अँटीका (ओपिसी) प्रा.लि.’ या आस्थापनाच्या वतीने चालू करण्यात आलेल्या ‘इंडियन टॉईज मेला डॉट कॉम’ (indiantoysmela.com) या संकेतस्थळाचे उद़्घाटन ७ सप्टेंबर २०२३ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.
‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’चा हिंदुविरोधी तोंडवळा जगापुढे आला आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी आता मागे न हटता सातत्याने दुतोंडी भूमिका घेणार्या ‘एडिटर्स गिल्ड’ची पाळेमुळे खणून ‘तिच्या मागे कोण आहे ?’, ‘त्याला कोण पैसा पुरवते ?’, याची सत्यता जनतेसमोर मांडून हिंदुविरोधी पत्रकारितेला चाप लावावा !
वीजचोरी करणार्यांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच असे धाडस केले जाते !
तरुणीचे चोरून व्हिडिओ काढून तिची फसवणूक करण्याचा धर्मांधाचा धूर्त डाव ओळखून त्याच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे !
महान हिंदु संस्कृती असलेल्या भारतामध्ये तरुणाईवर ‘माता-पित्यांचे दायित्व घेण्याचा संस्कार नसणे’, हे दुर्दैवी आहे. आनंद, समाधान, संस्कार आणि संरक्षण हे कुटुंबव्यवस्थेचे लाभ पैशांमध्ये मोजता येणार नाहीत. हे सर्व आजच्या तरुणाईला समजण्यासाठी त्यांनाही बालपणापासून माता-पित्यांनीच धर्मशिक्षण द्यायला हवे !
जोपर्यंत ते (धर्मांध) अल्पसंख्यांक असतात तोपर्यंतच ते ‘बंधुभाव’ म्हणतात, तोपर्यंत ‘सेक्युलर’ (निधर्मी) देशाचे गोडवे गातात, ज्या दिवशी ते बहुसंख्य होतात त्या दिवशी मात्र देश ‘इस्लामी’ घोषित करतात. जगात ५६ देश इस्लामी आहेत, हे लक्षात राहू द्या !
‘बीबीसी’च्या एका अहवालानुसार तरुण मुलींचा विनयभंग करून त्यांच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी ब्रिटनमध्ये एका टोळीच्या २० जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले. ते मूळचे पाकिस्तानी होते आणि ब्रिटीश आशियायी तरुण मुलींना सावज करून त्यांच्यावर बलात्कार करायचे.
१ सप्टेंबरला प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘आपल्या आजारावर नेमके गुणकारी औषध शोधणे, काही आजारांविषयी आरंभी लक्षणांची तीव्रता न्यून करणारे औषध घेणे आवश्यक असणे, औषध सिद्ध करायची पद्धत आणि औषधाचा परिणाम कसा ओळखायचा ? …..