युगांडामध्ये समलैंगिक संबंध ठेवणार्‍यांना फाशी देणारा कायदा संमत

युगांडामध्ये समलैंगिक संबंध ठेवणार्‍यांना जन्मठेप किंवा फाशी देणारा कायदा संमत करण्यात आला आहे. समलैंगिक संबंधांवर यापूर्वीच या देशात बंदी होती; मात्र आता ते ठेवणार्‍यांना कठोर शिक्षा करणारा हा कायदा संमत करण्यात आला आहे.

पुजार्‍यांना ‘उघडेबंब’ म्हणणारे छगन भुजबळ यांचे पाद्री, मौलवी यांच्या, तसेच मुसलमान महिलांच्या बुरख्यावर टीका करण्याचे धाडस आहे का ?

पुजार्‍यांना ‘उघडेबंब’ म्हणत हिणवण्याचे धाडस होते. मक्केतील ‘काबा’चे दर्शन घेण्यासाठी जाणारे सर्व मुसलमान पुरुष ‘पुजार्‍यांप्रमाणेच’ कमरेच्या वर वस्त्रे घालत नाहीत, त्यांना ‘अर्धनग्न’ म्हणण्याचे धाडस भुजबळ यांच्यात आहे का ?

सिंधुदुर्ग : रेडी येथे फलकावरील महिलांच्या छायाचित्रावर अश्‍लील लिखाण करून विटंबना करणार्‍या ५ जणांना अटक !

धर्मशिक्षणाअभावी समाजाचे होत असलेले नैतिक अधःपतन ! महिलांची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे ! – गोविंद चोडणकर, गोवा

लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशांसारख्या हिंदूंवरील आघातांच्या विरोधात उपाययोजना म्हणजे हिंदूंनी संघटित होऊन आपली रणनीती ठरवली पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व समस्यांवर मूळ उपाय म्हणून हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे.

गोवा : पर्वरी येथील सचिवालयाच्या बाजूला उभारलेल्या मंत्र्यांच्या कार्यालयाचे मंत्रालय असे नामकरण करून आज उद्घाटन

मिनिस्टर ब्लॉकच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून ३० मे या दिवशी गोवा घटक राज्यदिनाच्या निमित्ताने या ‘मंत्रालया’चे उद्घाटन होत आहे !

हिंदु धर्माकडे इतर धर्मीय आकर्षित होण्यामागील कारण !

‘इतर धर्म भीती अथवा लालूच दाखवून परधर्मियांना आपल्या धर्मात खेचतात, तर हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेमुळे आनंदप्राप्ती होत असल्याने इतर धर्मीय हिंदु धर्माकडे आपोआप आकर्षित होतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

रिक्‍शाचालकांची मनमानी ?

वाहतुकीचे नियम तोडणार्‍या आणि जादा प्रवासी घेणार्‍या रिक्‍शाचालकांवर कठोर कारवाई करावी. प्रशासनाने सातत्‍याने कारवाई केली, तरच रिक्‍शाचालकांवर वचक निर्माण होईल.

देहली में साहिल ने हिन्‍दू लडकी की २० बार चाकू घोंपकर और पत्‍थर से कुचलकर हत्‍या की !

भारत हिन्‍दू राष्‍ट्र होने पर ही ऐसी घटनाएं रुकेंगी !