गुन्हेगारी कारवाया करत असल्याने अतिक आणि अश्रफ यांना ठार मारले ! – हत्या करणार्‍या आरोपींचा दावा

सूड उगवण्यासाठी केली अतिकची हत्या ! – आरोपींचा दावा

इंदिरा गांधी यांचा मारेकरी सतवंतसिंह याचा पुतण्या तस्करीच्या प्रकरणी न्यूझीलंडमध्ये अटकेत !

न्यूझीलंडमधील अनेक भारतविरोधी कारवायांत बालतेज याचा सहभाग होता.

मेक्सिको देशातील ‘वॉटर पार्क’मध्ये झालेल्या गोळीबारात ७ जणांचा मृत्यू

अद्याप गोळीबार करणारे पकडले गेलेले नाहीत, तसेच आक्रमणाचे कारणही समजू शकलेले नाही.

अतिक अहमद याची दीड सहस्र कोटी रुपयांची संपत्ती जप्त !

गुंडगिरीद्वारे इतकी संपत्ती गोळा होईपर्यंत त्याला पाठीशी घालणारे भ्रष्ट पोलीस, प्रशासन, मंत्री आणि राजकीय पक्ष यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक !

ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान !

वर्ष १९४३ मध्ये ‘श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती’ची स्थापना करण्यात आली. गोरेगाव, मुंबई येथे पहिली श्री समर्थ बैठक चालू झाली. यानंतर देशाविदेशात श्री समर्थ बैठकांचा विस्तार होत गेला.

‘महाराष्ट्रात गोहत्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण यांविषयीचे कायदे त्वरित करा ! – सकल हिंदु समाज

रत्नागिरीत मुसलमानांची संख्या वाढत आहे, त्यांचे लांगूलचालन करणारे उर्दू भवन बांधण्याचे पाप केले जात आहे. रत्नागिरीमध्ये उर्दू भवन होता कामा नये. रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर भवन बांधामात्र येथे उर्दू भवन नको.

महाराष्ट्रातील थोर संत ज्ञानेश्वर यांचे माहात्म्य !

‘कुठे जात, धर्म, प्रांत इत्यादी पहाणारे संकुचित वृत्तीचे आजचे राजकीय पक्षांचे पुढारी, तर कुठे ‘विश्वची माझे घर ।’ म्हणणारे संत ज्ञानेश्वर !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राचे समर्थन ठामपणे करा !

धर्मांध नव्हे, तर विश्‍वकल्याणकारी असल्याचे ठामपणे सांगून हिंदु राष्ट्र संकल्पनेचे समर्थन करा !

भटक्या कुत्र्यांची दहशत !

भारतातील जनतेची मानसिकता आणि जनतेसाठी योग्य काय आहे ? यावर अभ्यास करून तशी कृती केली, तरच भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सुटेल; परंतु हे करतांना राजकीय इच्छाशक्तीही आवश्यक आहे, तरच या सर्व गोष्टी साध्य होतील !