बिहारमध्ये पी.एफ्.आय.च्या आणखी २ जिहादी कार्यकर्त्यांना अटक !

पी.एफ्.आय.वर बंदी घातल्यानंतर संघटनेने सशस्त्र प्रशिक्षण देणे बंद केले असून जिहादी कारवाया करण्याच्या पद्धतीत पालट केला आहे. जिहादी कार्यकर्ते भूमीगत राहून काही लोकांना लक्ष्य करण्याचा कट रचत आहेत.

बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेस विधीमंडळ गटनेते पदाचे त्यागपत्र !

‘बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला असे त्यागपत्र द्यावे लागणे, हे दुर्दैवी आहे. जर काँग्रेसचे नेते भाजपमध्ये येऊ पहात असतील, तर त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत.

भाजपच्या महिला नेत्या असणार्‍या अधिवक्त्या लक्ष्मण चंद्रा व्हिक्टोरिया गौरी यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती

सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केले, ‘यापूर्वीही राजकीय पार्श्वभूमी असणार्‍या व्यक्तींची न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.’ केवळ २२ मिनिटांपर्यंत चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

काँग्रेसचा इतिहास फसवण्याचा आहे ! – योगी आदित्यनाथ

ज्या काँग्रेसचा इतिहास फसवण्याचा आहे आणि ती येथे साम्यवाद्यांच्या समवेत निवडणूक लढवत आहे. त्यामुळे सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.

ब्राह्मणांनी मुख्यमंत्री होऊ नये का ? ते या देशाचे नागरिक नाहीत का ?

विश्‍वप्रसन्नतीर्थ स्वामीजी पुढे म्हणाले की, ब्राह्मणांच्या विरोधात बोलणे यात नवीन काहीच नाही. पूर्वीपासून ब्राह्मणांविरुद्ध बोलले जात असलेले ऐकिवात आहेच. निवडणूक आली की, याचे प्रमाण वाढते, एवढेच !

रत्नागिरी : लाल आणि निळ्या पूररेषेवर ८ दिवसांत बैठक घेऊन ठोस निर्णय घेऊ ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या रेषांमुळे चिपळूणचा मोठा नागरी वस्तीचा भाग बाधित झाल्याने या रेषा रहित करण्याची मागणी केली जात आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखून प्रतिबंधक उपाय योजावेत !

‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा आणि महाविद्यालये यांच्या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी अन् चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. 

रत्नागिरी : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघातानंतर मृत्यू

सकाळी ज्याच्या विरोधात बातमी येते, त्याच्याच गाडीची धडक बसून पत्रकाराचा मृत्यू होतो. हा योगायोग असू शकत नाही. हा ठरवून घडवून आणलेला घातपात आहे. याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.

बागायतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘आंबा बोर्ड’ स्थापन करणार ! – पालकमंत्री उदय सामंत

या बोर्डाच्या माध्यमातून समस्या सोडवण्यासाठी समिती नेमून या समितीवर २ बागायतदार प्रतिनिधी नेमण्याचाही निर्णय या वेळी घेण्यात आला.

धारावी येथील पोलीस निरीक्षक प्रदीप सालेकर यांची पदावरून उचलबांगडी !

कर्तव्‍यचुकार पोलिसांची पदावरून उचलबांगडी करणे पुरेसे नसून त्‍यांना बडतर्फ करून कारागृहात डांबणे आवश्‍यक !