छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदु राजे असून त्यांना ‘सेक्युलर’ दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय ! – श्री. किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदु राजे असून त्यांना ‘सेक्युलर’ दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या काळात गोहत्या, महिलांवरील अत्याचार, बलपूर्वक धर्मांतर आदी समस्यांवर हिंदवी स्वराज्याची स्थापना करून कायमचा बंदोबस्त केला.

गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त करण्याचा कालबद्ध कार्यक्रम सरकारने घोषित करावा ! – सुनील घनवट, राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी महामंडळाची स्थापना व्हावी, संबंधित ठिकाणी अतिक्रमण होत असतांना जे तत्कालीन प्रशासकीय अधिकारी कार्यरत होते, त्यांच्यावरही कारवाई होऊन त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा.

उद्योजकांनी पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांसाठी करण्यासमवेत पर्यावरणपूरक कामांचा संकल्प करावा, यासाठी राज्यशासन सर्वतोपरी सहकार्य करेल- उदय सामंत

परभणी येथे प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र विद्यार्थ्यांना पाठवणार्‍या ६ शिक्षकांना अटक !

कालिदास कुलकर्णी, बालाजी बुलबुले, गणेश जयतपाल, रमेश मारोती शिंदे, सिद्धार्थ सोनाळे आणि भास्कर तिरमले अशी अटक केलेल्या शिक्षकांची नावे आहेत. शिक्षकांनी प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र काढून ते व्हॉटस्ॲपवर अन्य विद्यार्थ्यांना पाठवले.

‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ यांविषयी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार !

सर्वाेच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एक प्रकारे सर्वाेच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या अधिकाराला मान्यता दिली आहे.

(म्हणे) ‘आम्ही बीबीसीच्या मागे खंबीरपणे उभे आहोत !’ – ब्रिटिश सरकार

ब्रिटनने त्याच्या प्रसारमाध्यमांना कसा पाठिंबा द्यावा, हा त्याचा प्रश्‍न असला, तरी त्याची प्रसारमाध्यमे स्वातंत्र्याच्या नावाखाली द्वेष पसरवत आहेत, त्याकडेही लक्ष द्यायला हवे !

मद्रास उच्च न्यायालयाने न्यायालयातील अधिकार्‍याला फसवणुकीच्या प्रकरणी सुनावला ३ वर्षांचा सश्रम कारावास !

मद्रास उच्च न्यायालयाने न्यायालयातील एका अधिकार्‍याला पदाचा दुरुपयोग करून एका व्यक्तीची ४० सहस्र रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी ३ वर्षांच्या सश्रम कारावासीची शिक्षा सुनावली आहे.

गढवा (झारखंड) येथील मदरशाच्या मौलवीने केला ६ मुलांवर बलात्कार !

मदरशातील अशा प्रकारचे घृणास्पद प्रकार वेळोवेळी समोर आले आहेत. त्यामुळे इंग्लंड येथील इस्लामी अभ्यासक आरिफ अजाकिया यांच्या म्हणण्यानुसार भारतातील सर्व मदरशांना टाळे ठोकून सर्व मुलांना मुख्य प्रवाहातील शालेय शिक्षण देण्याचा कायदा करण्याची आता वेळ आली आहे !

लहान देशांत पैशाला विशेष महत्त्व नसल्याने ते समाधानी ! – वैज्ञानिक क्रिस्तोफर बॉयसे

जगाला शाश्‍वत आनंदाचा मार्ग हा हिंदु धर्माने दिला आहे; परंतु भारतातील हिंदू यांच्या कर्मदरिद्रीपणामुळे आज केवळ व्यावहारिक यशाच्या मागे धावत आहेत आणि दु:खी होत आहेत. या सर्वांवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन साधना करणे, हे लक्षात घ्या !

कोहिनूर हिरा ब्रिटिशांच्या गडद क्रूर वसाहतवादी इतिहासाचे प्रतिनिधित्व करतो !

पत्रकार नरिंदर कौर यांनी कोहिनूर हिर्‍यासंदर्भात मांडलेल्या स्पष्ट भूमिकेसाठी त्या अभिनंदनास पात्र आहेत. आर्थिकदृष्ट्या ब्रिटनला मागे टाकणार्‍या भारताने आता कोहिनूर हिरा परत करण्यास ब्रिटनला भाग पाडले पाहिजे !