जेवण न जाणे, पोट साफ न होणे यांसारख्या तक्रारींवर ‘सनातन आमलकी (आवळा) चूर्णा’चा आगळा प्रयोग

‘जेवण न जाणे, पोट साफ न होणे, वारंवार पित्त होणे यांसारख्या तक्रारी असतील, तर ‘सनातन आमलकी चूर्ण’, चवीपुरते मीठ आणि हे भिजेल एवढे १ – २ चमचे ताक किंवा पाणी एकत्र नीट मिसळून चटणी बनवावी. ही चटणी जेवणात मधे मधे खावी.

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

देशात दंगली घडवून आणण्याचा अल्पसंख्यांकांना जणू परवानाच !

मागील भागात आपण ‘नूपुर शर्मा यांनी केलेल्या विधानावरून झालेली दंगल, मुसलमानांकडून केली जाणारी टीका अन् हिंदु कोणत्याही पक्षाचा असो, जिहादींच्या दृष्टीने तो काफीरच’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढील भाग . . .                      

पैसा कि वेळ – कोण महत्त्वाचे ?

अमेरिकन व्यावसायिक मायकेल लिबिऑफ यांच्या म्हणण्यानुसार ‘जर तुम्ही आपला पैसा वाया घालवला, तर तुमचा सर्व पैसा संपून जाईल; परंतु जर तुम्ही आपला वेळ वाया घालवला, तर तुमचे संपूर्ण जीवनच संपून जाईल.’

परमभाग्यशाली आर्यभू तू कधीच पतित नव्हतीस !

मी आता अतिशय नम्रपणे मान्य करतो की, ती माझी चूक झाली. हे परमभाग्यशाली आर्यभू तू कधीच पतित नव्हतीस.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !

चंद्रोदय कधी होतो ?

‘सामान्यतः बोलीभाषेत आपण ‘सूर्य सकाळी अन् चंद्र रात्री उदय पावतो’, असे म्हणतो. सूर्याच्या संदर्भात हे योग्य असले, तरी चंद्राच्या संदर्भात तसे नाही. चंद्रोदय प्रतिदिन वेगवेगळ्या वेळी होतो. त्याविषयीची माहिती या लेखाद्वारे समजून घेऊ.                  

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने केल्या जाणाऱ्या वैज्ञानिक स्तरावरील संशोधन कार्यात सहभागी व्हा !

नाविन्यपूर्ण अशा वैज्ञानिक स्तरावरील संशोधन कार्यात सहभागी होऊन अध्यात्मजगताची अभिनव ओळख करून घ्या !

देवळात प्रदक्षिणा घातल्याने व्यक्तीला होणारे आध्यात्मिक स्तरावरील लाभ !

‘देवळात प्रदक्षिणा घातल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण येथे दिले आहे.

सनातन धर्मावर दृढ निष्ठा असणारे आणि विद्यार्थ्यांवर धर्माचरणाचे संस्कार करणारे ‘रुद्र प्रयाग विद्यालया’चे व्यवस्थापक श्री. सत्येंद्र द्विवेदी !

विद्यार्थ्यांवर धर्माचरणाचे संस्कार करणारे ‘रुद्र प्रयाग विद्यालया’चे व्यवस्थापक श्री. सत्येंद्र द्विवेदी यांच्या भेटीच्यावेळी जाणवलेली सूत्रे देत आहोत.