
‘आपण सर्वच जण भारताच्या अधःपतनाविषयी बरेच ऐकतो. एक काळ असा होता की, मीही यावर विश्वास ठेवायचो; पण आज अनुभवाच्या योग्य संधीमुळे आणि पूर्वग्रहदूषित दृष्टी स्वच्छ झाल्यामुळे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे परकीय देशांच्या चित्रातील भडक उठावदार रंग त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्कामुळे त्यातील छायाप्रकाश योग्य त्या प्रमाणात कमी झाल्यामुळे मी आता अतिशय नम्रपणे मान्य करतो की, ती माझी चूक झाली. हे परमभाग्यशाली आर्यभू तू कधीच पतित नव्हतीस.’
– स्वामी विवेकानंद (साभार : श्री. राजाभाऊ जोशी, मासिक ‘लोकजागर’, दिवाळी विशेषांक २००८)
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !
अलीकडचा इतिहास आणि मागमागचे ते पुराण म्हणून ‘इतिहास-पुराणेषु’ हा शब्दप्रयोग रूढ असणे !