भारत-पाकिस्तान मतभेद सोडवण्यासाठी साहाय्य करण्यास अमेरिकेने दर्शवली सिद्धता

‘भारताच्या अंतर्गत प्रश्‍नात नाक न खुपसता स्वतःच्या देशातील अराजकता अल्प करावी’, अशी तंबी भारताने अमेरिकेला दिली पाहिजे !

‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या इयत्ता ६ वी, ७ वी, ११ वी आणि १२ वी यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये श्रीमद्भगवद्गीतेचा समावेश

शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लिखित स्वरूपात लोकसभेत उत्तर देतांना याची माहिती दिली.

नागपूर येथील विधीमंडळ इमारतीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन !

अधिवेशनाच्या काळात आमदार सौ. सरोज अहिरे यांना त्यांच्या बाळाची काळजी घेता यावी, यासाठी नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारीत इमारतीतील दालन क्रमांक १०६ मध्ये हिरकणी कक्ष चालू करण्यात आला आहे.

झारखंडमध्ये धर्मांधांकडून आदिवासी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बलात्कार, हत्या आणि भूमी बळकावण्याच्या घटना !

लव्ह जिहाद ही राष्ट्रीय समस्या घोषित करून त्याला रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, हेच यातून दिसून येते ! हे रोखण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?

भारतातातील वास्तव म्हणजे भ्रष्टाचार !

हे वास्तव भारतियांनी स्वीकारले असून ‘ते कधीही पालटता येणार नाही’, हेही स्वीकारले आहे. ही पराभूत मानसिकता पालटण्यासाठी जनतेने याविरोधात संघटित होणे आवश्यक आहे !

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचे ३ आतंकवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील मुंझ मार्ग परिसरात २० डिसेंबरला पहाटे आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे ३ आतंकवादी ठार झाले. यांपैकी दोघांची ओळख पटली आहे, तर तिसर्‍याची ओळख पटवण्याची प्रक्रिया चालू आहे.

विरोधकांच्या गदारोळामुळे विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

शहरातील भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी त्यागपत्र द्यावे, अशी माागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली. सत्ताधार्‍यांनी त्यांच्या विधानाला हरकत घेतली, याला विरोधकांनी आक्षेप घेतला. यातून सत्ताधारी आणि विरोधक यांनी गोंधळ घालण्यास प्रारंभ केला.

‘ज्ञानम्’ महोत्सवात हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग’चे प्रकाशन !

या वेळी त्यांनी उपस्थितांना ‘सनातन पंचांग’चा उद्देश सांगितला. उपस्थितांपैकी अनेकांनी कार्यक्रमस्थळीच स्वतःच्या भ्रमणभाषमध्ये हिंदी पंचांग ‘डाऊनलोड’ करून घेतले.

विकृत पोर्तुगिजांचा गोवा मुक्तीनंतर आजही उदोउदो केला जात आहे, हे दुर्दैवी  ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

आल्त-पर्वरी येथील श्री रामवडेश्वर संस्थान येथे १८ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .

भारताला राज्यघटनेद्वारे हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

जयपूर येथील ‘ज्ञानम्’ महोत्सवात ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ परिसंवाद !