
नागपूर – विदेशींच्या आक्रमणांमुळे आयुर्वेदाचा प्रसार रोखला गेला होता. आता आयुर्वेदाला पुन्हा मान्यता मिळत आहे. आयुर्वेदाचा प्रसार करण्याची वेळ आली आहे. आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी १२ नोव्हेंबर या दिवशी येथे व्यक्त केले.
परकीय आक्रमणानंतर आयुर्वेदाचे महत्त्व घटले; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादनhttps://t.co/AKS96Bs07s#rss #mohanbhagwat #Ayurveda #declined #importance
— LoksattaLive (@LoksattaLive) November 13, 2022
केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने ३ दिवसीय ‘आयुर्वेद पर्व’ आणि आंतरराष्ट्रीय परिषद यांचे आयोजन पूर्व नागपूर येथील सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
(सौजन्य : ucn news)
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena