
नागपूर – विदेशींच्या आक्रमणांमुळे आयुर्वेदाचा प्रसार रोखला गेला होता. आता आयुर्वेदाला पुन्हा मान्यता मिळत आहे. आयुर्वेदाचा प्रसार करण्याची वेळ आली आहे. आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी १२ नोव्हेंबर या दिवशी येथे व्यक्त केले.
परकीय आक्रमणानंतर आयुर्वेदाचे महत्त्व घटले; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादनhttps://t.co/AKS96Bs07s#rss #mohanbhagwat #Ayurveda #declined #importance
— LoksattaLive (@LoksattaLive) November 13, 2022
केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने ३ दिवसीय ‘आयुर्वेद पर्व’ आणि आंतरराष्ट्रीय परिषद यांचे आयोजन पूर्व नागपूर येथील सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
(सौजन्य : ucn news)
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !