पोलिसांच्या गोळीबारात ५ जण ठार, ८० हून अधिक जण घायाळ

इराणमध्ये हिजाबच्या विरोधातील महिलांचे आंदोलन

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात भजन आणि कीर्तन करण्यास बंदी !

भक्तांना भक्तीभावाने देवासमोर भजन, कीर्तन करता यावे, यासाठीच मंदिरांची निर्मिती करण्यात आली आहे. असे असतांना मंदिरातील अधिकारी त्यावरच बंदी घालत असतील, तर मंदिर सरकारीकरण हिंदूंसाठी किती घातक आहे ? हे लक्षात येते !

मुसलमान वर्गमैत्रिणीशी विवाह केल्याने हिंदु डॉक्टरचा जीव धोक्यात

जेव्हा हिंदु तरुणी मुसलमानाशी विवाह करते, तेव्हा त्याला ‘प्रेमविवाह’ संबोधून त्याला विरोध करणार्‍या हिंदूंना डोस पाजणार्‍या निधर्मीवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

अयोध्या तो एक झांकी है, हिन्दुओं के ४ लाख मंदिर बाकी हैं ! – सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन वाहिनी

हिंदु बहुसंख्य असोत किंवा अल्पसंख्य असोत, हिंदूंची बाजू सत्याची आहे. म्हणून हिंदूंनी न्यायालयात कायदेशीर लढा दिला, तर निश्‍चितच अंतिम विजय हा हिंदूंचाच होणार आहे.

तरुणीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते मनोज कर्जगी यांना अटक

एका २० वर्षीय तरुणीचे चुंबन घेण्याचा आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे ५४ वर्षीय नेते मनोज कर्जगी यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पाकिस्तानच्या विमानात प्रवाशाने केले नमाजपठण

‘पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स’च्या पेशावर-दुबई विमानात एका प्रवाशाने गोंधळ घातल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. हा प्रवाशाने विमानात नमाजपठण करण्याचा प्रयत्न केला.

काश्मिरी हिंदूंच्या हत्यांची चौकशीची मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

गेल्या ३ दशकांत एकाही शासनकर्त्याने काश्मिरी हिंदूंचे पलायन आणि त्यांच्या हत्या यांची चौकशी करण्याविषयी एक शब्दही काढलेला नाही, हे लक्षात घ्या !

संघ नेत्याच्या हत्येप्रकरणी पी.एफ्.आय.च्या नेत्याला अटक !

जनहो, जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर बंदी लादणे, ही काळाची आवश्यकता असल्याचे जाणा !

धर्मनिरपेक्ष देशात हिजाब ‘ऐच्छिक’, तर कट्टरतावादी देशात ‘अनिवार्य’ ! – तस्लिमा नसरीन

भारत तथाकथित धर्मनिरपेक्ष देत असतांनाही येथे हिजाब ‘ऐच्छिक’ नाही, तर ‘अनिवार्य’ असल्याचेच दिसून येते !

हिंदुद्वेषी विधान केल्यावरून द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्या विरोधात बंदचे आवाहन

ए. राजा सत्ताधारी पक्षाने खासदार असल्याने आणि त्यांनी हिंदुद्वेषी विधान केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही; मात्र अन्य धर्मियांच्या विरोधात त्यांनी विधान केले असते, तर कारवाई झाली असती, हेच स्पष्ट होते !