‘सिख फॉर जस्टिस’कडून कॅनडामध्ये ‘खलिस्तान’ निर्मितीसाठी जनमत संग्रह !

कॅनडा हा खलिस्तानवाद्यांचा अड्डा बनला असून कॅनडाने त्याच्या भूमीचा अशा प्रकारे वापर करू देणे, हे अस्वीकारार्ह आहे. त्यामुळे भारताने कॅनडाला समजेल अशा भाषेत आता जाब विचारणे अत्यावश्यक !

कुतूबमिनार येथे पूजा करण्याच्या मागणीवर १९ ऑक्टोबरला सुनावणी

जैन तीर्थंकर ऋषभ देव आणि भगवान विष्णु यांच्या वतीने अधिवक्ता पू. हरि शंकर जैन अन् रंजना अग्निहोत्री यांनी कुतूबमिनार परिसरात पूजा करण्याचा अधिकार मागितला आहे.

बेळगाव (जिल्हा बीड) येथील बेलेश्‍वर मंदिरात चोरी !

मंदिरात इतक्या वेळा चोर्‍या झाल्या असतांना पोलीस झोपले आहेत का ? ‘मंदिरांत चोरी करण्याचे कुणाचे धारिष्ट्य होणार नाही’, अशी वचक पोलीस का निर्माण करत नाहीत ?

अपहार, निधीचा गैरवापर आणि सामग्रीची चोरी यांमुळे मागील २५ वर्षांत राज्याला ८० कोटी ९० लाख रुपयांचा भूर्दंड !

उघड झालेल्या प्रकरणात एवढा अपहार असेल, तर उघड न झालेल्या प्रकरणांमध्ये किती शासकीय निधीची लुट होत असेल ? याचा विचार करा !

धार्मिक भावनांचे दुटप्पी राजकारण आणि त्याचा होत असलेला परिणाम !

जगात भारतातच विविध धर्म आणि समुदाय शांततेत रहात आले आहेत. त्याचे संपूर्ण श्रेय हिंदु समाज आणि त्याच्या परंपरा यांना जाते, ज्याच्या आचरणाला धर्माचा आधार सांगण्यात आला आहे.

लिसेस्टर (ब्रिटन) येथील हिंसाचाराच्या प्रकरणी ऐमॉस नोरोन्हा नावाच्या तरुणाला १० मासांच्या कारावासाची शिक्षा

ब्रिटनप्रमाणे भारतात असा जलद गती न्याय कधी मिळणार ?

काँग्रेसच्या काळात ६० टक्के आणि भाजपच्या काळात ९५ टक्के विरोधी पक्षांच्या नेत्यांचे अन्वेषण !

विशेष म्हणजे दोन्ही सरकारच्या काळात संबंधित नेत्याने पक्ष पालटण्यावर त्याच्यावरील कारवाई थंड झाल्याचे दिसून आले.

भारतासाठी ‘शांघाय सहकार्य संघटने’चे महत्त्व आणि तिची होत असलेली वाटचाल !

नि:स्वार्थ भारताची भूराजकीय, तसेच कूटनीतिक भूमिकाच तिला जागतिक महासत्ता होण्यास साहाय्यभूत करील !

लोकप्रतिनिधी कायद्यात अनेक सुधारणा करण्याची निवडणूक आयोगाची केंद्रशासनाला शिफारस

राजकीय पक्षांच्या देणग्यांची मर्यादा निश्‍चिती करण्याचा प्रयत्न