|

नवी देहली – झारखंड राज्यातील १ सहस्र ८०० शाळांमध्ये रविवारऐवजी ‘शुक्रवारी’ सुटी दिली जात आहे. अचानक या शाळांनी त्यांच्या नावांपुढे ‘उर्दू’ असे लिहिले आहे. हे भारत इस्लामीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे द्योतक आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘एन्.आय.ए.’कडून) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत केली.
(सौजन्य : नवभारत टाइम्स)
खासदार दुबे म्हणाले की, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येचा समतोल बिघडला आहे. हे जिल्हे बांगलादेशच्या जवळ असल्याने असे झाले आहे. याद्वारे झारखंडचे इस्लामीकरण होत आहे.
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !