|

नवी देहली – झारखंड राज्यातील १ सहस्र ८०० शाळांमध्ये रविवारऐवजी ‘शुक्रवारी’ सुटी दिली जात आहे. अचानक या शाळांनी त्यांच्या नावांपुढे ‘उर्दू’ असे लिहिले आहे. हे भारत इस्लामीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे द्योतक आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘एन्.आय.ए.’कडून) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत केली.
(सौजन्य : नवभारत टाइम्स)
खासदार दुबे म्हणाले की, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येचा समतोल बिघडला आहे. हे जिल्हे बांगलादेशच्या जवळ असल्याने असे झाले आहे. याद्वारे झारखंडचे इस्लामीकरण होत आहे.
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !