शिकागो (अमेरिका) येथे स्वातंत्र्यदिनाच्या संचलनावरील गोळीबारात ६ जणांचा मृत्यू, तर ३० जण घायाळ

शिकागो येथे स्वातंत्र्यदिनाच्या संचलनावर करण्यात आलेल्या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू, तर ३० जण घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय रॉबर्ट क्रिमो याला अटक केली असून घटनास्थळावरून रायफल जप्त करण्यात आली आहे.

कॅनडातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाकडून संबंधितांना ‘काली’ नावाचे भित्तीपत्रक तात्काळ हटवण्याचे आवाहन

लीना मणीमेकलई यांच्या ‘काली’ या माहितीपटाच्या प्रकाशित करण्यात आलेल्या भित्तीपत्रकात श्री महाकालीदेवीच्या वेशातील अभिनेत्री सिगारेट ओढतांना दाखवण्यात आल्यानंतर त्यास विरोध होत आहे.

जळगाव येथील कु. मनस्वी नीलेश पाटील आणि कु. तेजल अजय नेवे यांचे इयत्ता १० वीच्या परीक्षेतील यश !

गुरुकृपेमुळेच हे शक्य झाले. अभ्यास करण्याआधी मी गणपती अथर्वशीर्ष म्हणायचे. परीक्षा प्रारंभ होण्यापूर्वी ‘तुम्हीच माझ्याकडून प्रश्नपत्रिका  सोडवून घ्या आणि येणारे सर्व अडथळे दूर होऊ दे’, अशी प्रार्थना गुरुदेवांना करायचे.

धर्मबंधनाचे महत्त्व !

‘व्यक्तीस्वातंत्र्याने मानव भरकटत जातो; कारण तो सात्त्विक नाही. असे होऊ नये; म्हणून त्याला धर्मबंधन हवे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मथुरा येथे मुसलमानाने हिंदु मुलीचे अपहरण आणि धर्मांतर करून लैंगिक अत्याचार केले !

मथुरेतील जमुनापार भागात मौसीम कुरेशी या मुसलमान तरुणाने १५ वर्षीय हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण केले. तिच्यावर ३ मास लैंगिक अत्याचार केले, तसेच तिचे बलपूर्वक धर्मांतर करून तिला मुसलमान बनवले.

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्या करणाऱ्यांना फाशी द्या !

राजस्थानमधील कन्हैयालाल, तसेच महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे या हिंदूंच्या हत्या करणाऱ्यांना फाशी द्यावी, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.

उमेश कोल्हे यांची हत्या झालेली असतांना दरोड्याचा बनाव रचला !

पशूवैद्य डॉ. युसूफ खान हा उमेश कोल्हे यांचा गेल्या १५ वर्षांपासूनचा मित्र आहे; मात्र युसूफ याने उमेश यांचा विश्वासघात केला.

समाजाच्या सर्व वर्गांपर्यंत पोचण्यासाठी भाजप ‘स्नेह’यात्रा काढणार !

पंतप्रधान मोदी यांनी हैद्राबादच्या ऐवजी भाग्यनगरचा नामोल्लेख करत म्हटले की, भाग्यनगरमध्येच सरदार पटेल यांनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ची हाक दिली होती. आमचा एकच कार्यक्रम आहे, तुष्टीकरण संपवून तृप्तीचा मार्ग स्वीकारायचा आहे.

सुलतानपूर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांकडून हिंदु महिला आणि तरुणी यांची हत्या

२८ जून या दिवशी रामसुख नावाच्या व्यक्तीची पत्नी आणि २१ वर्षांची मुलगी यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी इरफान, सदान आणि शाहबाज यांना अटक केली. इरफान याला अटक करतांना त्याने पोलिसांवर गोळीबार केला.