बंगाल पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखता येत नसेल, तर केंद्रीय सुरक्षादलांना बोलवा !

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था केव्हाचीच नष्ट झालेली आहे. त्यामुळे आता न्यायालयानेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी केंद्रीय सुरक्षादलांना नियुक्त करण्याचा आदेश द्यावा, असेच तेथील हिंदूंना वाटते !

पैगंबर यांच्या कथित अवमानावरून आता इस्लामिक स्टेटकडूनही भारतावर आक्रमणाची धमकी

इस्लामिक स्टेटच्या मुखपत्रातून भारतावर आक्रमण करण्याची धमकी देण्यात आली आहे. नूपुर शर्मा यांचे पैगंबर यांच्या कथित अवमानाविषयी केलेल्या विधानावरून ही धमकी देण्यात आली आहे.

चीनमध्ये मुसलमानांवरील अत्याचारांच्या विरोधात इस्तंबूल येथे मुसलमान विद्वानांचे संमेलन

जिहादी मुसलमानांकडून हिंदूंवर आणि अन्य धर्मियांवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात अशी संमेलने का आयोजित केली जात नाहीत ?

नागपूर येथे काँग्रेसी नेते शेख हुसैन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुत्र्याप्रमाणे मृत्यू होणार असल्याचे आक्षेपार्ह विधान !

नूपुर शर्मा यांच्या पैगंबर यांच्याविषयीच्या कथित अवमानकारक विधानावरून आकांडतांडव करणारे शेख हुसैन यांच्या विधानावर गप्प का आहेत ?

काश्मीरमध्ये जिहादी संघटनेच्या संस्थेकडून चालवण्यात येणार्‍या ३२३ शाळा बंद करण्याचा आदेश

जम्मू-काश्मीर प्रशासनाने बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’शी संबंधित असलेल्या ‘फलाह-ए-आम ट्रस्ट’कडून चालवण्यात येणार्‍या सर्व शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे.

३२ वर्षांनंतरही हत्यासत्र आणि विस्थापन चालूच; काश्मिरी हिंदूंना न्याय कधी मिळणार ? – श्री. राहुल कौल, राष्ट्रीय अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर

कलम ३७० हटवल्यावरही काश्मीरला हिंदुविहीन करून १०० टक्के इस्लामिक राज्य बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत. काश्मिरी हिंदूंच्या हत्या हा त्यांचा वंशसंहार आहे, हे सरकारने मान्य केले पाहिजे.

जालंधर (पंजाब) येथे हिंदूंच्या मंदिराजवळ लिहिण्यात आल्या ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

पंजाबमधील खलिस्तानवाद्यांचा शोध घेऊन त्यांना मुळापासून नष्ट करण्यासाठी पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची आवश्यकता आहे !

VIDEO : दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराचा वैध मार्गाने प्रतिकार’ या विषयावर उहापोह !

छत्तीसगडमध्ये प्राचीन भारतीय संस्कृती आहे. ही संस्कृती नष्ट करून आदिवासींचे धर्मांतर करण्यात येत आहे. जे आपल्याशी युद्धात जिंकले नाहीत, त्यांनी अशा प्रकारे आपली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

श्री. राहुल कौल

हिंदूंचा वंशविच्छेद मान्य केला, तरच काश्मिरी हिंदूंचे पूनर्वसन शक्य ! – राहुल कौल, राष्ट्रीय अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर

कलम ३७० रहित केल्यानंतर आमच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला; परंतु काश्मीरची स्थिती वर्ष १९९० प्रमाणेच आहे. सद्य:स्थितीत काश्मीरमध्ये मुसलमानांचे तृष्टीकरण चालू आहे.

भारताच्या दुसर्‍या फाळणीची योजना आखली गेली आहे ! – अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी, ऑल इंडिया लीगल एड फोरम, बंगाल

भारताच्या अनेक राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्यांक, तर मुसलमानांना बहुसंख्यांक बनवून आगामी काळात भारताच्या दुसर्‍या फाळणीची योजना आखण्यात आली आहे.