पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे ‘मानवी हक्क आणि संरक्षण जागृती’च्या वतीने स्त्रिया आणि पुरुष यांच्याकडून वटपौर्णिमा साजरी !

जनतेला धर्मशिक्षण नसल्यामुळे अशा चुकीच्या कृती केल्या जात आहेत. पुरुषांनी वटपौर्णिमा साजरी करणे, हे एकप्रकारे पवित्र ‘वटपौर्णिमा’ व्रताचे विडंबनच होय ! प्रत्येक वेळी हिंदूंच्या सण-उत्सवांचा अपमान करणारे हिंदूच हिंदु धर्माचे वैरी आहेत !

(म्हणे) ‘वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा नवऱ्याच्या नावाचे झाड लावा !’ – अभिनेत्री हेमांगी कवी यांचे विधान

हिंदूंच हिंदु धर्माचे खरे वैरी ! अशा जन्महिंदूंनी आपले धार्मिक सण, व्रते यांविषयीचे शास्त्र समजून न घेता काहीही बरळणे, ही सध्या ‘स्टंटबाजी’ झाली आहे. सवंग प्रसिद्धीसाठी अशी मुक्ताफळे उधळणाऱ्यांना हिंदूंनी वेळीच संघटितपणे खडसावल्यास अशा गोष्टींना आळा बसेल !

(म्हणे) ‘वटपौर्णिमा केवळ सुवासिनींचा सण नाही, त्यामुळे विधवा महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करावी !’ – तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड

शास्त्र समजून न घेता केवळ प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी प्रत्येक वेळी हिंदु प्रथा-परंपरा यांची खिल्ली उडवली जात आहे आणि धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु समाज त्याला बळी पडत आहे, हे दुर्दैवी आहे !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून आषाढीच्या महापूजेचे निमंत्रण

पंढरपूरच्या ‘विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती’च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा शासकीय निवासस्थानी १० जुलै या दिवशी असलेल्या आषाढी एकादशीच्या विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले

गांधीवाद्यांची हिंसा !

स्वार्थासाठी हिंसक आंदोलन करणाऱ्या काँग्रेसमुळे लोकशाही धोक्यात आली आहे ! जोपर्यंत सत्ता असते, तोपर्यंत स्वतःच्या भ्रष्टाचारावर सहज पांघरूण घालता येते; पण सत्ता ही कुणाच्याही दारी कायमस्वरूपी थांबत नसते आणि सत्य फार काळ लपवून ठेवता येत नाही, याचा विसर काँग्रेसवाल्यांना पडला आणि आज त्याचीच प्रचीती काँग्रेस घेत आहे !

राज्य विक्रीकर विभागाचे लाचखोर साहाय्यक राज्यकर आयुक्त कह्यात !

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी !

एकतर्फी प्रेमातून हिंदु मुलीवर आक्रमण करणाऱ्या धर्मांधाला सश्रम कारावास !

येथील महादुला परिसरातील एकतर्फी प्रेम प्रकरणात मुलीला त्रास देणाऱ्या शाहरूख शेख फिरोज शेख (वय २४ वर्षे) याला विशेष सत्र न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

कल्याण येथे लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या !

कल्याण पूर्व येथे लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका तरुणीने रहात्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे.

अमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या धर्मांधाला अटक !

वरळी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थांची विक्री करणारा अहमद शेख याला अटक केली आहे. त्याची अधिक चौकशी केली असता सर्व कुटुंबच या व्यवसायात असल्याचे उघड झाले.

भारतातील जिहाद नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

‘जिहादी हे जगातील सर्वांत गरीब आणि श्रीमंत देशांतील नागरिकांचीही हत्या करत आहेत. जगात असा कोणता देश आहे, जिथे जिहादी कारवाया होत नाहीत ?’ –  बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन