
पुणे – वटपौर्णिमा हा महिलांचा सण आहे. तो केवळ सुवासिनींचा सण नाही. माझे सगळ्या महिलांना आवाहन आहे की, ज्या विधवा महिलांना आपल्या पतीसाठी ही पूजा करावी वाटते, त्या महिलांनी आवर्जून ही पूजा करावी. यात कोणीही भेदभाव करू नये, असे वक्तव्य ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई यांनी केले आहे.
तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या की, वटपौर्णिमा साजरी करणाऱ्या महिलांनी वडाच्या झाडाच्या तोडलेल्या फांद्यांची पूजा करण्यापेक्षा एक वडाचे झाड लावून त्याचे कायम पालनपोषण करण्याचा वटपौर्णिमेच्या दिवशी संकल्प करावा. जेणेकरून पर्यावरणाचेही आपल्याकडून संवर्धन होईल.
संपादकीय भूमिका
|
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !