
पुणे – वटपौर्णिमा हा महिलांचा सण आहे. तो केवळ सुवासिनींचा सण नाही. माझे सगळ्या महिलांना आवाहन आहे की, ज्या विधवा महिलांना आपल्या पतीसाठी ही पूजा करावी वाटते, त्या महिलांनी आवर्जून ही पूजा करावी. यात कोणीही भेदभाव करू नये, असे वक्तव्य ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई यांनी केले आहे.
तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या की, वटपौर्णिमा साजरी करणाऱ्या महिलांनी वडाच्या झाडाच्या तोडलेल्या फांद्यांची पूजा करण्यापेक्षा एक वडाचे झाड लावून त्याचे कायम पालनपोषण करण्याचा वटपौर्णिमेच्या दिवशी संकल्प करावा. जेणेकरून पर्यावरणाचेही आपल्याकडून संवर्धन होईल.
संपादकीय भूमिका
|
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !