रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय !
‘आश्रम अतिशय सुंदर आहे. येथे आल्यावर मला वाटले, ‘जणू मी या पृथ्वीवरील दुसर्या जगात आलो आहे.’ माझ्या अंतःकरणातील भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत.’
‘आश्रम अतिशय सुंदर आहे. येथे आल्यावर मला वाटले, ‘जणू मी या पृथ्वीवरील दुसर्या जगात आलो आहे.’ माझ्या अंतःकरणातील भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत.’
‘जीवनात सुख-दुःखाचे प्रसंग आल्यावर मनुष्य, साधक आणि शिष्य यांच्या दृष्टीकोनातील भेद कसा असतो ?’, याविषयी जिल्ह्यांमध्ये चालू असलेल्या भावसत्संगात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.
सूर्यनमस्कार, योगासने आणि प्राणायाम यांमुळे सर्वाधिक लाभ होतात, यातून ऋषिमुनींची महानता जाणा !
‘निसर्ग’ नावाचे चक्रीवादळ आल्यावर ‘वहाणारा सोसाट्याचा वारा, पडणारा पाऊस आणि समुद्राच्या लाटा, हे म्हणजे भगवंत अन् ‘मी’च आहे’, असे अनुभवणे
विज्ञानाने जेवढी प्रगती केली, तेवढ्या प्रदूषण आदी समस्या निर्माण झाल्या. त्या माध्यमातून नैसर्गिक असमतोल निर्माण झाला. पाश्चात्त्यांच्या विचारसरणीवर आधारित असलेले आधुनिक विज्ञान निसर्गानुकूल नसणे, हेच त्यामागील कारण आहे !
यापूर्वी मुसलमानांकडून रोटी बनवतांना त्यांना थुंकी लावण्याच्या घटना उघड झाल्या होत्या आणि आता ही वेगळी घटना समोर आली आहे. यावरून ‘अशांकडून साहित्य खरेदी करायचे का ?’, असा विचार जनतेच्या मनात आल्यास आश्चर्य ते काय ?
वाढत्या शहरीकरणा समवेतच महिलांमध्ये शिक्षित होण्याचे प्रमाण वाढल्याने जन्मदर नियंत्रित होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. मुलांचे जन्म नियंत्रित करण्याची वाढलेली साधने, हेही यामागील एक कारण असल्याचे सांगितले जात आहे.
हिंदूंना अशी धमकी देण्याचे आतंकवाद्यांचे धाडस होणार नाही, अशी कारवाई भाजपने आतंकवाद्यांवर केली पाहिजे !
मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित याच्याविरुद्ध गुन्हा नोंद
तक्रार मागे घेण्यासाठी रोहित याच्याकडून पीडितेवर दबाव
अमेरिका आणि इतर काही पाश्चात्त्य गुप्तचर संस्थांच्या मते आतापर्यंत रशियाने १० सहस्र सैनिक गमावले आहेत, तर युक्रेनकडून मात्र १० जूनपर्यंत रशियाचे अनुमाने ३१ सहस्र ९०० सैनिक मारल्याचा दावा करण्यात आला आहे.