चीनवर डोळे झाकून विश्वास ठेवणे भारताला महागात पडले !

चीन आक्रमकपणे कारवाया करत असतांना आमचे डोळे का उघडले नाहीत ? भारताने नेमकी चूक कुठे केली ? भारताने तिबेटला चीनचा भाग समजण्याची चूक केली आणि पंचशीलच्या सिद्धांतांवर डोळे झाकून विश्वास ठेवला. शांती टिकवून ठेवण्यासाठी आपण युद्धाची कूटनीती विसरलो. परिणामी भारताचे स्वतःच्या लष्करी सिद्धतेकडे दुर्लक्ष झाले !

भारतात ‘कोरोना’चा संसर्ग झाल्यानंतर सरकारी यंत्रणांतील समन्वयाच्या अभावामुळे साधकाला आलेले कटू अनुभव

शासनाने कार्याच्या दृष्टीने वेगवेगळे विभाग (खाती) करून त्या विभागावर त्या त्या कार्याचे दायित्व सोपवलेले असते; पण गोंधळ असा होतो की, या सर्व सरकारी खात्यांमध्ये कुठलाही समन्वय होत नाही.

एस्.टी. समोरील आव्हाने आणि तिच्या सक्षमीकरणाची आवश्यकता !

देशांतर्गत सक्षम आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्था असणे अनिवार्य आहे. एस्.टी.च्या संदर्भात आंदोलने चालूच आहेत, तर एस्.टी.ची सर्वच यंत्रणा कालसुसंगत होण्यासाठीही पावले उचलली गेली पाहिजेच ! एस्.टी.शी जनसामान्यांची जोडली गेलेली नाळ येथून पुढेही अतूट रहाण्यासाठी जनसामान्यांनी आवाज उठवणे, हे त्यांचे सामाजिक कर्तव्यच आहे !’

मुंबई येथे ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला मिळालेला प्रतिसाद !

गुरुदेवांची ज्ञानशक्ती आणि सद्गुरु अनुराधाताईंचे लाभलेले मार्गदर्शन यांतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा लाभ घेण्यासाठी समाजातून अनेक जिज्ञासू, धर्मप्रेमी, वाचक अन् हितचिंतक मोठ्या संख्येने अभियानात कृतीशील सहभाग घेत आहेत.

पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांविषयीचे कायदे अन्यायकारक !

पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांविषयी लागू असलेले कायदे गेल्या काही वर्षांमध्ये स्पष्ट भेदभाव करणारे ठरले आहेत.

‘हनुमान जन्मोत्सव’ म्हणण्याऐवजी ‘हनुमान जयंती’ म्हणणेच योग्य !

‘हनुमान’ ही शाश्वत चैतन्य शक्ती आहे; म्हणून ती शक्ती चिरंजीव आहे. ही शक्ती अंजनीच्या माध्यमातून प्रकटली. या शक्तीने प्रकट झाल्यावर सूर्याच्या प्राप्तीसाठी झेप घेतली.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील चित्रीकरण कक्षात व्यासपिठाच्या पार्श्वभूमीला (बॅकग्राऊंडला) लावण्यासाठी कापडांची आवश्यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी सारणीनुसार कापड खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करू शकतात, त्यांनी संपर्क साधावा.

रामनाथी आश्रमात केलेल्या गरुडयागाचा परिणाम सप्तलोकावर होणे, यासंदर्भात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेले अभिनव संशोधन !

‘रामनाथी आश्रमात केलेल्या यज्ञांचा परिणाम संपूर्ण पृथ्वीवर, एवढेच नव्हे, तर सप्तलोकांपर्यंत होतो’, असे महर्षींनी आणि काही संतांनी सांगितले आहे. यासंदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन पुढे दिले आहे.

अध्यात्मात शिकवणे नाही, तर शिकणे महत्त्वाचे असणे !

‘अध्यात्म हे अनंताचे ज्ञान आहे. त्यामुळे अध्यात्मात शिकवणे नाही, तर शिकणे महत्त्वाचे आहे. आपल्याला ईश्वराशी एकरूप व्हायचे आहे आणि तो सर्वज्ञानी आहे. यासाठी आपण नेहमी शिकण्याच्या स्थितीत राहून ते ज्ञान आत्मसात केले पाहिजे.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले