परात्पर गुरु डॉक्टरांचे अध्यात्मविषयक मार्गदर्शन

‘१. जन्म, २. बालपण, ३. तरुणपण, ४. गृहस्थाश्रम, ५. वृद्धावस्था आणि ६. मृत्यू, या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यातील ‘४. गृहस्थाश्रम’ या टप्प्यापर्यंत पुढच्या टप्प्याची खात्री असते; पण ‘५. वृद्धावस्था’ या टप्प्यापुढे टप्पाच नसल्याने, म्हणजे ‘मृत्यू’ असल्यामुळे पुढच्या टप्प्याचा विचार करता येत नाही. यासाठी आयुष्यभर साधना केली नसल्यास निदान वृद्धावस्थेत तरी तिचा आरंभ करावा, म्हणजे मृत्यूनंतरच्या जीवनाला थोडीतरी दिशा मिळू शकते !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.३.२०२२)
अध्यात्माचे महत्त्व न जाणणार्या शासनकर्त्यांमुळेच देशाचे वाटोळे झाले आहे !
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
गुरुस्तवन भावांजली : अज्ञानतिमिराचा नाश करणारे ज्ञानस्वरूप गुरुदेव !
सनातनचे वैज्ञानिक भाषेतील ‘अध्यात्म’ विषयाचे ग्रंथ टिकण्याचा कालखंड