परात्पर गुरु डॉक्टरांचे अध्यात्मविषयक मार्गदर्शन

‘१. जन्म, २. बालपण, ३. तरुणपण, ४. गृहस्थाश्रम, ५. वृद्धावस्था आणि ६. मृत्यू, या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यातील ‘४. गृहस्थाश्रम’ या टप्प्यापर्यंत पुढच्या टप्प्याची खात्री असते; पण ‘५. वृद्धावस्था’ या टप्प्यापुढे टप्पाच नसल्याने, म्हणजे ‘मृत्यू’ असल्यामुळे पुढच्या टप्प्याचा विचार करता येत नाही. यासाठी आयुष्यभर साधना केली नसल्यास निदान वृद्धावस्थेत तरी तिचा आरंभ करावा, म्हणजे मृत्यूनंतरच्या जीवनाला थोडीतरी दिशा मिळू शकते !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.३.२०२२)
बुद्धीच्या स्तरावर असलेले विज्ञान अन् बुद्धीपलीकडील अध्यात्म !
सतत आनंदी असलेल्या आणि नृत्यकलेप्रती समर्पणभाव असलेल्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुभद्रा ज्ञानोबा गोरे (वय ९२ वर्षे) !
व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली की, तिच्या मनातील नकारात्मक विचार जाऊन तिची ईश्वराची ओढ वाढते !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !